जी-२० परिषदेच्या अध्यक्षतेसाठी भारत 'योग्य वेळी योग्य देश' - ब्रिटन पंतप्रधान

नवी दिल्ली : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक(rishi sunak) यांनी बुधवारी भारत करत असलेल्या जी-२०च्या शिखर परिषदेसाठी (g-20 summit) कौतुक केले आहे. भारताच्या विविधता आणि त्यांच्या असाधाराण यशाचा अर्थ आहे की जी-२०च्या अध्यक्षतेसाठी योग्य वेळी योग्य देश आहे. यासोबतच सुनक यांनी मोदींच्या गेल्या वर्षीच्या नेतृत्वाचे कौतुक केले. पुढे असेही म्हटले की भारताला अशा वेळेस जी-२०चे अध्यक्षपद मिळाले आहे जेव्हा जग अनेक गंभीर आव्हानांचा सामना करत आहे.


ब्रिटनचे पंतप्रधान बनलेले मूळ भारतीय वंशाचे ऋषि सुनक यांनी ९-१० सप्टेंबरमध्ये दिल्लीतील आयोजित जी-२० शिखर परिषदेच्या काही दिवस आधी सांगितले की ब्रिटन आणि भारत यांच्यातील संबंध हे वर्तमानापेक्षा त्यांच्या भविष्याला अधिक परिषभाषित करतील.



पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक


सुनक म्हणाले, भारताचा आकार विविध आणि असाधारण यशाचा आहे की जी-२०च्या अध्यक्षतेसाठी निवडलेला योग्य वेळी योग्य देश आहे. मी गेल्या वर्षादरम्यान पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक करतो आणि भारत ज्या पद्धतीने जागतिक नेतृत्व करतो ते पाहणे खरंच अद्भुत आहे.


जागतिक अर्थव्यवस्था स्थिर करण्यापासून ते जलवायु परिवर्तनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी आम्ही जी-२० अध्यक्षतेच्या माध्यमातून भारतासोबत मिळून काम करू.


युक्रेन युद्धााबाबत म्हणाले असं काही...


ब्रिटनचे पंतप्रधान सुनक यांनी यावेळी युक्रेन युद्धाबाबतही विधान केले. ते म्हणाले जर रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांना कोणत्या सांप्रभु देशावर हल्ला करण्याची परवानगी दिली आहे तर संपूर्ण जगावर याचे भीषण परिणाम होतील.

Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव