जी-२० परिषदेच्या अध्यक्षतेसाठी भारत 'योग्य वेळी योग्य देश' - ब्रिटन पंतप्रधान

नवी दिल्ली : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक(rishi sunak) यांनी बुधवारी भारत करत असलेल्या जी-२०च्या शिखर परिषदेसाठी (g-20 summit) कौतुक केले आहे. भारताच्या विविधता आणि त्यांच्या असाधाराण यशाचा अर्थ आहे की जी-२०च्या अध्यक्षतेसाठी योग्य वेळी योग्य देश आहे. यासोबतच सुनक यांनी मोदींच्या गेल्या वर्षीच्या नेतृत्वाचे कौतुक केले. पुढे असेही म्हटले की भारताला अशा वेळेस जी-२०चे अध्यक्षपद मिळाले आहे जेव्हा जग अनेक गंभीर आव्हानांचा सामना करत आहे.


ब्रिटनचे पंतप्रधान बनलेले मूळ भारतीय वंशाचे ऋषि सुनक यांनी ९-१० सप्टेंबरमध्ये दिल्लीतील आयोजित जी-२० शिखर परिषदेच्या काही दिवस आधी सांगितले की ब्रिटन आणि भारत यांच्यातील संबंध हे वर्तमानापेक्षा त्यांच्या भविष्याला अधिक परिषभाषित करतील.



पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक


सुनक म्हणाले, भारताचा आकार विविध आणि असाधारण यशाचा आहे की जी-२०च्या अध्यक्षतेसाठी निवडलेला योग्य वेळी योग्य देश आहे. मी गेल्या वर्षादरम्यान पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक करतो आणि भारत ज्या पद्धतीने जागतिक नेतृत्व करतो ते पाहणे खरंच अद्भुत आहे.


जागतिक अर्थव्यवस्था स्थिर करण्यापासून ते जलवायु परिवर्तनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी आम्ही जी-२० अध्यक्षतेच्या माध्यमातून भारतासोबत मिळून काम करू.


युक्रेन युद्धााबाबत म्हणाले असं काही...


ब्रिटनचे पंतप्रधान सुनक यांनी यावेळी युक्रेन युद्धाबाबतही विधान केले. ते म्हणाले जर रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांना कोणत्या सांप्रभु देशावर हल्ला करण्याची परवानगी दिली आहे तर संपूर्ण जगावर याचे भीषण परिणाम होतील.

Comments
Add Comment

रोखीपेक्षा डिजिटलला पसंती

एका वर्षात २,३६० एटीएमना टाळे एटीएम बंद करण्यात खासगी बँका आघाडीवर नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटच्या वाढत्या

सीमा सुरक्षा दल राबवणार 'ऑपरेशन सर्द हवा', घुसखोरांना दिसताक्षणी ठार करणार

श्रीनगर : सीमा सुरक्षा दल (Border Security Force / BSF) सीमेवर जम्मू काश्मीरमध्ये 'ऑपरेशन सर्द हवा' आणि राजस्थानमध्ये 'ऑपरेशन कोल्ड

आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी

दिल्लीमधील सरकारने दिले आदेश नवी दिल्ली : भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे देशातील अनेक शहरांमधील लोक त्रस्त

काश्मिर खोरं गोठलं! तापमानात विक्रमी घसरण

श्रीनगर: हिवाळ्यात अनेकजण थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जातात. गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी डिसेंबर

गुजरात एटीएसची छापेमारी! राजस्थानातून जप्त केले २२ किलो ड्रग्ज

राजस्थान: राजस्थानमधून ड्रग्ज तस्करीबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राजस्थानमधील भिवाडी इथे गुजरात

नववर्षाच्या स्वागतासाठी सुरक्षा दलांचे 'कवच' तैनात!

काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट' घाटीत थरकाप उडवणारी थंडी, पण सुरक्षा यंत्रणा अलर्ट जम्मू-कश्मीर : नववर्षाच्या