जी-२० परिषदेच्या अध्यक्षतेसाठी भारत 'योग्य वेळी योग्य देश' - ब्रिटन पंतप्रधान

नवी दिल्ली : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक(rishi sunak) यांनी बुधवारी भारत करत असलेल्या जी-२०च्या शिखर परिषदेसाठी (g-20 summit) कौतुक केले आहे. भारताच्या विविधता आणि त्यांच्या असाधाराण यशाचा अर्थ आहे की जी-२०च्या अध्यक्षतेसाठी योग्य वेळी योग्य देश आहे. यासोबतच सुनक यांनी मोदींच्या गेल्या वर्षीच्या नेतृत्वाचे कौतुक केले. पुढे असेही म्हटले की भारताला अशा वेळेस जी-२०चे अध्यक्षपद मिळाले आहे जेव्हा जग अनेक गंभीर आव्हानांचा सामना करत आहे.


ब्रिटनचे पंतप्रधान बनलेले मूळ भारतीय वंशाचे ऋषि सुनक यांनी ९-१० सप्टेंबरमध्ये दिल्लीतील आयोजित जी-२० शिखर परिषदेच्या काही दिवस आधी सांगितले की ब्रिटन आणि भारत यांच्यातील संबंध हे वर्तमानापेक्षा त्यांच्या भविष्याला अधिक परिषभाषित करतील.



पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक


सुनक म्हणाले, भारताचा आकार विविध आणि असाधारण यशाचा आहे की जी-२०च्या अध्यक्षतेसाठी निवडलेला योग्य वेळी योग्य देश आहे. मी गेल्या वर्षादरम्यान पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक करतो आणि भारत ज्या पद्धतीने जागतिक नेतृत्व करतो ते पाहणे खरंच अद्भुत आहे.


जागतिक अर्थव्यवस्था स्थिर करण्यापासून ते जलवायु परिवर्तनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी आम्ही जी-२० अध्यक्षतेच्या माध्यमातून भारतासोबत मिळून काम करू.


युक्रेन युद्धााबाबत म्हणाले असं काही...


ब्रिटनचे पंतप्रधान सुनक यांनी यावेळी युक्रेन युद्धाबाबतही विधान केले. ते म्हणाले जर रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांना कोणत्या सांप्रभु देशावर हल्ला करण्याची परवानगी दिली आहे तर संपूर्ण जगावर याचे भीषण परिणाम होतील.

Comments
Add Comment

आयएनएस 'अँड्रॉथ' भारतीय नौदलात दाखल, किनारी भागात शत्रूंचा सामना करण्यास सक्षम

भारतीय नौदल किनारी भागात शत्रूंचा सामना करण्यास सक्षम असेल नवी दिल्ली : भारतीय नौदलाने सोमवारी विशाखापट्टणम

माउंट एव्हरेस्टला हिमवादळाचा तडाखा; १००० गिर्यारोहक अडकले, बचावकार्य सुरू

नेपाळ : जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टला हिमवादळाचा तडाखा बसला आहे. तिबेटमधील माउंट

Bihar Election 2025 : बुरखा परिधान केलेल्या महिलांना मतदान करता येणार का ?

बिहार : बिहारमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन मतदानाच्या तारखा

केरळच्या सुप्रसिद्ध मंदिरात सोन्याची चोरी, SIT चौकशीचा न्यायालयाचा आदेश

तिरुवनंतपुरम : सबरीमाला मंदिर पर्यटनाच्या दृष्टीने केरळसाठी फार महत्त्वाचे आहे. सोन्याचा गाभारा आणि इतर

ट्रॅफिक का थांबले? पहा आणि कमेंट करुन सांगा... ब्रिजवरून ट्रेन गेली, आणि खालील रस्त्यावरचा 'तो' क्षण; व्हिडिओ व्हायरल

मुंबई: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, जे कधी आश्चर्यचकित करतात, तर कधी हसून पोट दुखवतात. असाच

बिहारमध्ये निवडणुकीचे बिगूल वाजले; मतदानाच्या तारखा जाहीर, कधी लागणार निकाल?

बिहारच्या निवडणुका दोन टप्प्यात, ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी मतदान, तर १४ नोव्हेंबर रोजी निकाल ७.४२ कोटी मतदार करणार