जी-२० परिषदेच्या अध्यक्षतेसाठी भारत 'योग्य वेळी योग्य देश' - ब्रिटन पंतप्रधान

  75

नवी दिल्ली : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक(rishi sunak) यांनी बुधवारी भारत करत असलेल्या जी-२०च्या शिखर परिषदेसाठी (g-20 summit) कौतुक केले आहे. भारताच्या विविधता आणि त्यांच्या असाधाराण यशाचा अर्थ आहे की जी-२०च्या अध्यक्षतेसाठी योग्य वेळी योग्य देश आहे. यासोबतच सुनक यांनी मोदींच्या गेल्या वर्षीच्या नेतृत्वाचे कौतुक केले. पुढे असेही म्हटले की भारताला अशा वेळेस जी-२०चे अध्यक्षपद मिळाले आहे जेव्हा जग अनेक गंभीर आव्हानांचा सामना करत आहे.


ब्रिटनचे पंतप्रधान बनलेले मूळ भारतीय वंशाचे ऋषि सुनक यांनी ९-१० सप्टेंबरमध्ये दिल्लीतील आयोजित जी-२० शिखर परिषदेच्या काही दिवस आधी सांगितले की ब्रिटन आणि भारत यांच्यातील संबंध हे वर्तमानापेक्षा त्यांच्या भविष्याला अधिक परिषभाषित करतील.



पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक


सुनक म्हणाले, भारताचा आकार विविध आणि असाधारण यशाचा आहे की जी-२०च्या अध्यक्षतेसाठी निवडलेला योग्य वेळी योग्य देश आहे. मी गेल्या वर्षादरम्यान पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक करतो आणि भारत ज्या पद्धतीने जागतिक नेतृत्व करतो ते पाहणे खरंच अद्भुत आहे.


जागतिक अर्थव्यवस्था स्थिर करण्यापासून ते जलवायु परिवर्तनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी आम्ही जी-२० अध्यक्षतेच्या माध्यमातून भारतासोबत मिळून काम करू.


युक्रेन युद्धााबाबत म्हणाले असं काही...


ब्रिटनचे पंतप्रधान सुनक यांनी यावेळी युक्रेन युद्धाबाबतही विधान केले. ते म्हणाले जर रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांना कोणत्या सांप्रभु देशावर हल्ला करण्याची परवानगी दिली आहे तर संपूर्ण जगावर याचे भीषण परिणाम होतील.

Comments
Add Comment

मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW)

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.

Kolkata Rape Case : लॉ विद्यार्थिनीवर बलात्कारप्रकरणी तिन्ही आरोपींना पोलिस कोठडी, ममता सरकार निशाण्यावर

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये राज्य सरकार संचालित दक्षिण कोलकाता लॉ कॉलेजशी संबंधित सामूहिक बलात्काराचा एक

MP News : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील १९ इनोव्हामध्ये भरले २० लीटर डिझेल, मात्र निघालं १० लीटर पाणीच पाणी

डिझेल भरायला गेल्या अन् पाणी भरून आल्या... मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.