पंतप्रधान मोदींसाठी १८ देशांनी बदलला आपला प्लान, पाहा काय केलंय...

नवी दिल्ली :जगातील १८ देशांची गुरूवारी इंडोनेशियामध्ये(indonesia) आसियान आणि पूर्व आशिया परिषद भरवली जात आहे. या दोन्ही जागतिक संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होत आहेत. मात्र सगळ्यात मोठी बाब म्हणजे पंतप्रधान मोदींसाठी १८ देशांनी आपला प्लान बदलला आहे.


या देशांनी परिषदेची वेळ बदलली आहे. संमेलनाची सुरूवात याआधी साडेआठ वाजता होणार होती मात्र ती एक तास आधी करण्यात आली आहे. आता याची सुरूवात ७.३० वाजता होणार आहे आणि हे सगळं केलं पंतप्रधान मोदींसाठी.


याचप्रमाणे ७ सप्टेंबरला ईस्ट एशिया संमेलनही होणार आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना सहभागी व्हायचे आहे. मात्र आधी या संमेलनाची सुरूवात सकाळी ११ वाजता होणार होती. मात्र आता ही वेळ बदलून दीड तास आधी करण्यात आली आहे. हा बदलही पंतप्रधान मोदींसाठीच करण्यात आला आहे.



का केला बदल?


पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी जगातील १८ देशांनी आपल्या प्लानमध्ये बदल केला आहे. भारतात जी-२० परिषदेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कार्यक्रम खूप व्यस्त आहे. पंतप्रधान मोदींना भारत-आसियान परिषद आणि पूर्व आशिया संमेलनात सहभागी झाल्यानंतर गुरूवारीच दिल्लीला परतायचे आहे. पंतप्रधान मोदींचा हा व्यस्त कार्यक्रम पाहता १८ देशांनी परिषदेची वेळ बदलली आहे. ज्यामुळे पंतप्रधान मोदींना दोन्ही संमेलनात सहभागी होता येईल.

Comments
Add Comment

दिल्लीसह चार राज्यांत सतर्कतेचा इशारा; २६ जानेवारीआधी सुरक्षायंत्रणा अलर्ट मोडवर

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशाची राजधानी दिल्ली तसेच हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान

केरळच्या पर्यटकांवर अरुणाचलमध्ये काळाचा घाला; गोठलेल्या तलावात पडून एकाचा मृत्यू दुसऱ्याचा शोध सुरु

अरुणाचल प्रदेश : थंड हवेचा अनुभव घेण्यासाठी अरुणाचल प्रदेशात आलेल्या केरळमधील पर्यटकांच्या सहलीला दुर्दैवी

Hapur News : लग्न समारंभात राडा! हापूरमध्ये माशांच्या स्टॉलवर पाहुण्यांनी टाकला 'दरोडा, व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

हापूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) हापूर जिल्ह्यात एका विवाह सोहळ्यात आनंदाच्या वातावरणाऐवजी धक्कादायक आणि

Virat Ramayana Temple : जगातील सर्वात मोठ्या शिवलिंगाची आज स्थापना! २१० टन वजन, ३३ फूट उंची; बिहारमधील 'विराट रामायण मंदिर' ठरणार आकर्षणाचे केंद्र

मोतिहारी : बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यातील मोतिहारी येथे आज एक सुवर्णक्षण अनुभवायला मिळणार आहे. येथील विराट

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३