पाकिस्तानचा भोंगळ कारभार, पावसामुळे नव्हे तर या कारणामुळे थांबला पाकिस्तान-बांगलादेश सामना

लाहोर : आशिया कप २०२३मधील(asia cup 2023) पाकिस्तानच्या लाहोरमध्ये खेळवण्यात येत असलेल्या सुपर ४मधील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा भोंगळ कारभार पाहायला मिळाला. बांगलादेशला १९३ धावांवर रोखल्यानंतर जेव्हा पाकिस्तानचा संघ मैदानावर खेळण्यासाठी उतरला तेव्हा फ्लड लाईट बंद झाल्याने सामना थांबवावा लागला.


पाकिस्तान क्रिकेट मॅनेजमेंटने फ्लड लाईटची समस्या दूर केली मात्र या कारणामुळे २० मिनिटे खेळ थांबवण्यात आला. पाकिस्तानच्या या भोंगळ कारभाराची क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावर चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. क्रिकेट चाहते पीसीबीला चांगलेच धारेवर धरत आहेत.



पाकिस्तानची क्रिकेट चाहत्यांनी उडवली खिल्ली










पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांची कमाल


फ्लड लाईट खराब झाल्याने भले पीसीबीला सगळेजण बोल लावत आहेत मात्र त्यांच्या वेगवान गोलंदाजांनी लाहोरमध्ये जबरदस्त कामगिरी केली. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी, हारिस रऊफ आणि नसीम शाहने मिळून बांगलादेशचे ९ विकेट पडल्या आणि संपूर्ण संघ १९३ धावांवर आटोपला.

Comments
Add Comment

संजू सॅमसनचे शतक हुकले, भारताने दिली १९ षटकार, १८ चौकारांची मेजवानी

मुंबई : मोठ्या आणि महत्त्वाच्या सामन्यात कसे खेळावे, हे संजू सॅमसनने पुन्हा एकदा दाखवून दिले. ट्वेंटी-२० वर्ल्ड

भारत ऐतिहासिक कामगिरी करणार ?

मुंबई : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप मध्ये २००७ पासून आतापर्यंत भारत तीन वेळा फायनलमध्ये धडकला आहे. टीम

Pakistan Player : खेळाडू की हैवान; पाकिस्तानी खेळाडूंकडून मैदानाबाहेर महिलांचा विनयभंग

आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषकातून पाकिस्तानचा संघ बाहेर पडला असला, तरी आता एका नव्या वादामुळे पाकिस्तानी खेळाडू

T20 : दक्षिण आफ्रिका पुन्हा ठरली चोकर्स, फिन एलनचे वादळी शतक आणि न्यूझीलंडची दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक

कोलकाता  : न्यूझीलंडने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेला सहज पराभूत केले.

मार्को जेन्सनच्या खेळीमुळे दक्षिण आफ्रिका सुस्थितीत

कोलकाता : न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टी-२० उपांत्य फेरीतील महत्त्वाच्या

T20 World Cup 2026 : इंग्लंड विरुद्धच्या उपांत्य सामन्यापूर्वी खेळाडूंनी घेतला बाप्पाचा आशीर्वाद

मुंबई : टी२० विश्वचषक २०२६ च्या उपांत्य सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघातील काही क्रिकेपटूंनी मुंबईतील