पाकिस्तानचा भोंगळ कारभार, पावसामुळे नव्हे तर या कारणामुळे थांबला पाकिस्तान-बांगलादेश सामना

लाहोर : आशिया कप २०२३मधील(asia cup 2023) पाकिस्तानच्या लाहोरमध्ये खेळवण्यात येत असलेल्या सुपर ४मधील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा भोंगळ कारभार पाहायला मिळाला. बांगलादेशला १९३ धावांवर रोखल्यानंतर जेव्हा पाकिस्तानचा संघ मैदानावर खेळण्यासाठी उतरला तेव्हा फ्लड लाईट बंद झाल्याने सामना थांबवावा लागला.


पाकिस्तान क्रिकेट मॅनेजमेंटने फ्लड लाईटची समस्या दूर केली मात्र या कारणामुळे २० मिनिटे खेळ थांबवण्यात आला. पाकिस्तानच्या या भोंगळ कारभाराची क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावर चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. क्रिकेट चाहते पीसीबीला चांगलेच धारेवर धरत आहेत.



पाकिस्तानची क्रिकेट चाहत्यांनी उडवली खिल्ली










पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांची कमाल


फ्लड लाईट खराब झाल्याने भले पीसीबीला सगळेजण बोल लावत आहेत मात्र त्यांच्या वेगवान गोलंदाजांनी लाहोरमध्ये जबरदस्त कामगिरी केली. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी, हारिस रऊफ आणि नसीम शाहने मिळून बांगलादेशचे ९ विकेट पडल्या आणि संपूर्ण संघ १९३ धावांवर आटोपला.

Comments
Add Comment

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची यशस्वी सांगता, टीम इंडिया पुढील मालिका कुठे खेळणार ?

कोलकाता : भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची यशस्वी सांगता झाली. भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धची टी ट्वेंटी मालिका

पावसामुळे पाचवा सामना रद्द, भारताने टी-२० मालिका २-१ ने जिंकली

कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी-२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. भारताच्या

आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआयने मांडला आशिया कपचा मुद्दा, समस्येवर मार्ग काढण्यासाठी समितीची स्थापना

मुंबई : भारताने आशिया चषक २०२५ जिंकला पण विजेत्या भारतीय क्रिकेट संघाला ट्रॉफी मिळाली नाही. भारतीय संघाने आशियाई

ब्रिस्बेनच्या गाबावर रंगणार अखेरचा T20 सामना, भारत मारणार का बाजी ?

ब्रिस्बेन : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा अर्थात

पावसाच्या खेळात भारताचा दणदणीत विजय! पाकिस्तानला अवघ्या २ धावांनी लोळवले

मोंग कोक : भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा आमनेसामने येतात, त्यावेळी क्रिकेट चाहत्यांना रोमांचक

विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाचा विजय देशातील मुलींसाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या महिला क्रिकेट संघाचा विजय क्रीडा क्षेत्रात येणाऱ्या अनेक मुलींसाठी