Oh! अमिताभ आणि शाहरुखच्या मागे लागला कोण? हे नक्की कुठे पळताहेत?

  86

मुंबई : एका आठवड्यापूर्वी अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांचा एक खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता अजून एक व्हिडिओ समोर आला आहे. बॉलीवूडचे हे दोन मोठे स्टार नक्की कुठे धावत जात आहेत याचं कुतूहल सगळ्यांना आहे. आता हे नक्की कुठे धावत चालले आहेत हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे.


आगामी प्रोजेक्टबद्दल कोणतीही माहिती न देता हा व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे. पहिला फोटो रिलीज होताच दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान १७ वर्षांनंतर एकत्र स्क्रीन शेअर करणार असल्यानं इंटरनेटवर खळबळ उडाली आहे.





जेव्हा पहिला फोटो रिलीज झाला तेव्हा शाहरुख खानने सोशल मीडियावर देखील शेअर केले आणि अमिताभ बच्चनसोबत स्क्रीन शेअर करताना त्याला किती मजा येणार आहे आणि तो या प्रोजेक्ट साठी उत्सुक आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत 'येरे येरे पैसा ३’ चा ट्रेलर लाँच थाटात संपन्न...

मराठी चित्रपटसृष्टीतील धमाल, ड्रामा आणि कॉमेडीने भरलेला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘येरे येरे पैसा ३’ लवकरच

डोळे सुजलेल्या अवस्थेत चिन्मयी सुमितने सांगितलं हिंदी सक्ती विरोधात सहभागी न होण्याचं कारण..

हिंदी भाषा सक्तीचा जीआर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी काढला. या जीआरनुसार मराठी भाषा इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत

झी टॉकीजचा अनोखा उपक्रम..विठोबा रखुमाईसाठी हाताने विणले जात आहे वस्त्र..

झी टॉकीजचा 'हँडलूम कॅन्टर' यंदाच्या वारीत सज्ज झाला आहे. सध्या फलटण फाट्याजवळ विठोबासाठी भक्तीचं वस्त्र विणलं

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनची झी मराठीच्या 'कमळी' मालिकेत एन्ट्री

मुंबई : अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेल्या हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनने तिच्या अभिनय

Phir Hera Pheri 3 : ये बाबुराव का स्टाइल है... अखेर ‘बाबू भैय्या’चं 'Phir Hera Pheri 3' मध्ये दणक्यात पुनरागमन!

अक्षय कुमार-प्रियदर्शन बरोबरच्या वादावर पडदा मुंबई : परेश रावल यांनी हेरा फेरी ३ चा वाद संपुष्टात आणत या

भारतीय रेल्वे अपघातांवर अभिनेते मिलिंद गवळींची उद्विग्न प्रतिक्रिया: "पाकिस्तान-बांग्लादेशपेक्षा बरी, पण..."

मुंबई: लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी यांनी मुंबईतील वाढत्या रेल्वे अपघातांवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सोशल