Prahaar Impact: दै. प्रहारमध्ये बातमी प्रसारित होताच कंपनीच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद

राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांनी घेतली दखल


महेश साळुंके,लासलगाव : कोबी बियाण्यात शेतकऱ्याची फसवणूक झाल्याबाबत दै. प्रहार मध्ये प्रसिध्द झालेल्या वृत्ताची दखल घेवुन मंत्री छगन भुजबळ यांनी बियाणे कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आणि गुन्हाही नोंदविण्यात आला.


आज सायंकाळी ४-५ वाजेच्या दरम्यान नागरे आणि कुटे परिवाराची राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ यांची येवला येथील कार्यालयामध्ये भेट घङवुन आणण्यात आली.तक्रारदार शेतकऱ्यांनी आपबिती कथन केली. भुजबळ यांनी तरुण शेतकऱ्याची झालेल्या फसवणूकीची तात्काळ दखल घेऊल लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना तात्काळ कंपनीच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यास आदेशीत केले.


त्याप्रमाणे रात्री उशिरा कंपनीच्या विरोधात भा.द,वि कलम ४२० ,३४ अन्वये फसवणूकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

निवडणुकीच्या धामधुमीत जळगावात गोळीबार!

निवडणुकीशी संबंध नसल्याचे पोलिसांचे स्पष्टीकरण जळगाव : जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात असलेल्या आनंद मंगल

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह