Prahaar Impact: दै. प्रहारमध्ये बातमी प्रसारित होताच कंपनीच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद

राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांनी घेतली दखल


महेश साळुंके,लासलगाव : कोबी बियाण्यात शेतकऱ्याची फसवणूक झाल्याबाबत दै. प्रहार मध्ये प्रसिध्द झालेल्या वृत्ताची दखल घेवुन मंत्री छगन भुजबळ यांनी बियाणे कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आणि गुन्हाही नोंदविण्यात आला.


आज सायंकाळी ४-५ वाजेच्या दरम्यान नागरे आणि कुटे परिवाराची राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ यांची येवला येथील कार्यालयामध्ये भेट घङवुन आणण्यात आली.तक्रारदार शेतकऱ्यांनी आपबिती कथन केली. भुजबळ यांनी तरुण शेतकऱ्याची झालेल्या फसवणूकीची तात्काळ दखल घेऊल लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना तात्काळ कंपनीच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यास आदेशीत केले.


त्याप्रमाणे रात्री उशिरा कंपनीच्या विरोधात भा.द,वि कलम ४२० ,३४ अन्वये फसवणूकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

शिवजन्मभूमीचा विकास करणे आमचे भाग्य

जुन्नरला देशातील क्रमांक-१ पर्यटन तालुका करणार एमआयडीसी, आयटी पार्क चांगले रस्ते तयार करून जुन्नरचा कायापालट

नाशिकच्या ६२२ ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासक राज’

नाशिक : यंदा मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे. सार्वत्रिक

Nitesh Rane: आम्ही विरोधकांना दुर्बीण घेऊन शोधत...; नितेश राणेंचा विरोधकांवर हल्लाबोल

सिंधुदुर्ग: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत सिमितीच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. याच निवडणुकीच्या

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०