रिटायर व्हा, आता वय झालंय, सायरस पुनावाला यांचा शरद पवारांना सल्ला

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार (sharad pawar) भले २०२४मध्ये भाजपला रोखण्यासाठी विरोधी पक्षाची आघाडी I.N.D.I.A मध्ये महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. मात्र त्यांचे घनिष्ठ मित्र आणि उद्योगपती सायरस पुनावालाने त्यांना राजकारणातून निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला आहे. भारताचे लसीकरणाचचे सम्राट म्हटले जाणारे सायरस पुनावला यांनी मीडियाशी बोलताना चांद्रयान ३च्या यशस्वी लँडिंगबद्दल इस्त्रोचे कौतुक केले.


यावेळी पत्रकारांनी त्यांना शरद पवार यांच्याबद्दल सवाल केले. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, शरद पवार खूप हुशार व्यक्ती आहेत. ते देशाचे मोठी सेवा करू शकत होते. पुनावाला पुढे म्हणाले, आता त्यांचे वय झाले आहे त्यांनी आता निवृत्त झाले पाहिजे.


सिरम इन्स्टिट्यूटचे चेअरमन सायरस पुनावाला मीडियाशी संवाद साधत होते. एकाएकी जेव्हा एनसीपी प्रमुख शरद पवार यांच्याबाबत त्यांना सवाल केला तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. शरद पवारांबद्दल बोलताना म्हणाले, त्यांना दोन वेळा पंतप्रधान बनण्याची संधी मिळाली होती. जी त्यांनी गमावली. ते एक बुद्धिमान व्यक्ती आहेत ते राष्ट्राची सेवा करू शकत होते. आता त्यांचे वय झाले आहे. त्यांनी आता सेवानिवृत्ती घेतली पाहिजे.


राजकारणात सहा दशकांपेक्षा अधिक वर्षे काम करणाऱ्या शरद पवार यांना गेल्या महिन्यात पुतणे अजित पवार यांच्या टीकेवर त्यांनी राजकारणातून निवृत्त होण्यास मनाई केली होती.

Comments
Add Comment

पुढील तीन महिन्यांत ‘एलपीजी’ गॅस वितरण बंद होणार?

मंत्री छगन भुजबळ यांचे सूचक वक्तव्य; शक्य तिथे ‘पीएनजी’ गॅस जोडणी करून घेण्याचे आवाहन मुंबई : आखाती देशांमधील

Sunetra Pawar Emotional Remine Ajit Pawar : दादा, काळ पुढे सरकला पण मन तुमच्यातच गुंतलंय...सुनेत्रा पवारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व, माजी उपमुख्यमंत्री तथा दिवंगत नेते अजित पवार यांच्या

शरीर सुखाच्या मागणीला नकार देताच अभिनेत्यानं केली हत्या, मिरारोडमध्ये घडला धक्कादायक प्रकार

मुंबई : मुंबईतील मीरा रोड परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका अभिनेत्याने आपल्याच घरात काम करणाऱ्या

नालेसफाईतील हातसफाई एआयमुळे समोर, मागील वर्षी तब्बल १२ ते १५ कोटींचा झाला कंत्राटदारांना दंड

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्यावतीने मागील वर्षी दोन वर्षांच्या कालावधीसाठी छोट्या,मोठ्या आणि

मुंबईत डासांचा प्रादुर्भाव, पण मशिन्स पडल्या बंद

- प्रशासनाने दिली कबुली, म्हणाले देखभालीचे कंत्राट संपले मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील विविध भागांमध्ये

मुंबईतील भूजलात खारटपणा वाढण्याचा धोका

- राष्ट्रीय जलभांडार नकाशांकन व व्यवस्थापन कार्यक्रम अंतर्गत निष्कर्ष मुंबई (विशेष प्रतिनिधी) पाण्याचे