जळगाव : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील माजी आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या नव्वदाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी दोन वाजता त्यांच्यावर अमळनेर तालुक्यातील दहीवद गावात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
गुलाबराव पाटील हे पुलोद सरकारच्या काळात १९७८ मध्ये पहिल्यांदा अमळनेर मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आले होते. तीन वेळा आमदार राहिलेल्या गुलाबराव पाटील यांच्यावर साने गुरुजी यांच्या विचारांचा पगडा होता. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे आमदार म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख होती.
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…