Top 5 Cricketers: ‘या’ पाच खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष

  473

[gallery td_select_gallery_slide="slide" ids="647106,852305,841642,851829,852304"]

आजपासून भारत आणि आयर्लंड यांच्यातील तीन सामन्याच्या टी २० मालिकेला सुरुवात होत आहे. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वातील युवा भारतीय संघ मैदानात उतरला. यावेळी भारतीय संघात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आलेली आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा लागल्या. तसेच कमबॅक करणा-या जसप्रीत बुमराहकडे सगळयांच्या नजरा खिळल्या.


आयर्लंडच्या संघात अनुभवी खेळाडूंचा भरणार आहे. टी २० क्रिकेटमध्ये आयर्लंडमध्येचे रेकॉर्ड चांगले आहे. दोन्ही संघामध्ये आतापर्यत पाच टी २० सामने झाले आहेत. या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे. पण आयर्लंडकडून प्रतिक्रार पाहायला मिळाला होता.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र