Top 5 Cricketers: ‘या’ पाच खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष

[gallery td_select_gallery_slide="slide" ids="647106,852305,841642,851829,852304"]

आजपासून भारत आणि आयर्लंड यांच्यातील तीन सामन्याच्या टी २० मालिकेला सुरुवात होत आहे. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वातील युवा भारतीय संघ मैदानात उतरला. यावेळी भारतीय संघात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आलेली आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा लागल्या. तसेच कमबॅक करणा-या जसप्रीत बुमराहकडे सगळयांच्या नजरा खिळल्या.


आयर्लंडच्या संघात अनुभवी खेळाडूंचा भरणार आहे. टी २० क्रिकेटमध्ये आयर्लंडमध्येचे रेकॉर्ड चांगले आहे. दोन्ही संघामध्ये आतापर्यत पाच टी २० सामने झाले आहेत. या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे. पण आयर्लंडकडून प्रतिक्रार पाहायला मिळाला होता.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून टी-२० मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.

IND vs WI: भारताने ४४८वर पहिला डाव केला घोषित, २८६ धावांची घेतली आघाडी

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला तिसऱ्या दिवशी नाट्यमय

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ध्रुव जुरेलचं पहिलं शतक! 'गन सॅल्यूट' करत केले सेलिब्रेशन

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव