कमाल केली राव! पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या आधारकार्डावरची जन्मतारीखच बदलली

अहमदाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) यांच्या आधारकार्डसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. बिहारमधील मुजफ्फरपूर येथे एका तरुणाला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. आरोपीने मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्या जन्मतारखेमध्ये बदल केला होता. तसेच बदल केलेल्या आधारकार्डचा चूकीचा वापर देखील करण्यात आल्याचे समोर आले आहे.


दरम्यान, अहमदाबाद येथून सायबर पोलिसांचं पथक बिहारला गेले आणि बिहार पोलिसांसोबत कामगिरी करत अर्पण दुबे याला बेड्या ठोकल्या. अहमदाबाद पोलीस पुढील तपास करत आहेत. आरोपीच्या वडिलांचे म्हणणे आहे की, अर्पण निर्दोष आहे. त्यांच्या मुलाविरुद्ध यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. तो अभ्यासातही चांगला आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेला तरुण अर्पण दुबे हा अर्थशास्त्र विषयात पदवीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे. अर्पण याने कॉम्पुटर डिप्लोमाचा कोर्सही केलेला आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी

भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी

तरुणांना नवोन्मेषाचे निर्माते बनवण्यासाठी दिल्लीत 'युवा-एआय' स्पर्धा

विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी यूजीसीकडून सर्व विद्यापीठांना पत्र… ८५ लाखांची बक्षिसं! मुंबई  : भारतातील