Khatron Ke Khiladi 13: खतरों के खिलाडीच्या फायनल राऊंडमध्ये पहिली एंट्री ‘या’ मराठमोळ्या चेहऱ्याची

मुंबई: बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक रोहित शेट्टीचा 'खतरों के खिलाडी' (Khatron Ke Khiladi 13) या कार्यक्रमात फायनलिस्ट कोण असणार याकडे मनोरंजनप्रेमींच लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान या पर्वात 'आपला माणूस' शिव ठाकरे (Shiv Thakare) 'खतरों के खिलाडी 13'चा पहिला फायनलिस्ट असणार असल्याची चर्चा आहे.


दरम्यान अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी पहिला फायनलिस्ट मराठमोळा शिव झाल्याच्या चर्चेने चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. शिव 'बिग बॉस मराठी'चा विजेता होता. हिंदी बिग बॉस आणि रोडीजदेखील त्याने गाजवलं आहे. आता 'खतरों के खिलाडी 13' चा फायनल राऊंड गाजवण्यासाठी तो सज्ज झाला आहे. फायनलमध्ये तो उंचावरुन लटकताना, साप-मगरी यांच्यासोबत स्टंटबाजी करताना दिसणार आहे. शिव ठाकरे 'खतरों के खिलाडी 13'नंतर तो 'रोडीज 19'मध्ये गँग लीडर म्हणून दिसणार आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

आठवणीतला गोडवा

राज चिंचणकर, राजरंग मकरसंक्रांती आणि गोडवा, हे समीकरण अतूट आहे. संक्रांतीपासून रथसप्तमीच्या दिवसापर्यंत सुरू

हे नाटक चालू शकतं? लागली पैज...

भालचंद्र कुबल, पाचवा वेद आमच्या पिढीला, करीअर करायला निघालेल्या नवरा बायकोमध्ये वितुष्ट आले की पहिल्यांदा

PIFF : 'थर्ड आय एशियन'नंतर 'गमन' आता 'पिफ'मध्ये, पाहायला मिळणार स्थलांतराचा अनोखा अनुभव

मुंबई : स्थलांतराचा अनुभव आपल्या सगळांच्या आयुष्यात एकदा तरी येतोच येतो पण हा केवळ एक अनुभव नसून त्यावेळी

Disha Patani and Talwinder: बॅालिवुड अभीनेत्री पंजाबी सिंगर तलविंदरला करते डेट? नक्की काय आहे विषय..

Disha Patani and Talwinder: बॉलिवूडमधील सर्वात फिट आणि ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये दिशा पाटनीचे नाव कायमच आघाडीवर असते. तिची टोन्ड

Big Boss Marathi : कठीण परिस्थितीची आठवण आजही मनात; करण सोनावणे म्हणतो, ‘त्या अनुभवांनी मला घडवलं’

मुंबई : बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असून, घरातील

नॉर्थ अमेरिकेत रणवीर सिंगचा दबदबा; ‘धुरंधर’चा $20 मिलियन क्लबमध्ये ऐतिहासिक प्रवेश

रणवीर सिंगने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की भारतीय चित्रपट आता केवळ देशाच्या सीमांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत.