Rain forecast: उकाड्याने हैराण महाराष्ट्रात अखेर पावसाची एन्ट्री ‘या’ दिवशी होणार

पुणे: जूनमध्येही उकाड्याने हैराण झालेल्या महाराष्ट्रात दिलासा देणारी घटना घडणार आहे. ज्या पावसाची सर्वजण डोळ्यात प्राण आणून वाट पाहत आहेत तो पाऊस महाराष्ट्रात येत्या 23 तारखेनंतर अर्थात येत्या शुक्रवारनंतर दाखल होणार आहे. हवामान विभागाने याची माहिती दिली आहे.


एरवी ७ जूनला येणाऱ्या पावसाने, यंदा चांगलीच हुलकावणी दिली आहे. हवामान विभागाने २३ जूनला पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवलाय. ही दिलासादायक गोष्टय. दरम्यान, यंदा सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवण्यात आलीय. आणि जूनच्या शेवटच्या आठ ते दहा दिवसांत राज्यात चांगला पाऊस असेल, आणि २१ जूनपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.





जूनच्या शेवटच्या आठ ते दहा दिवसांमध्ये आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यातही राज्यात चांगला पाऊस असेल, असे सांगण्यात आले आहे. मोसमी वाऱ्यांच्या पुढील प्रगतीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे, त्यामुळे राज्यात चांगला पाऊस येण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात