Rain forecast: उकाड्याने हैराण महाराष्ट्रात अखेर पावसाची एन्ट्री ‘या’ दिवशी होणार

पुणे: जूनमध्येही उकाड्याने हैराण झालेल्या महाराष्ट्रात दिलासा देणारी घटना घडणार आहे. ज्या पावसाची सर्वजण डोळ्यात प्राण आणून वाट पाहत आहेत तो पाऊस महाराष्ट्रात येत्या 23 तारखेनंतर अर्थात येत्या शुक्रवारनंतर दाखल होणार आहे. हवामान विभागाने याची माहिती दिली आहे.


एरवी ७ जूनला येणाऱ्या पावसाने, यंदा चांगलीच हुलकावणी दिली आहे. हवामान विभागाने २३ जूनला पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवलाय. ही दिलासादायक गोष्टय. दरम्यान, यंदा सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवण्यात आलीय. आणि जूनच्या शेवटच्या आठ ते दहा दिवसांत राज्यात चांगला पाऊस असेल, आणि २१ जूनपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.





जूनच्या शेवटच्या आठ ते दहा दिवसांमध्ये आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यातही राज्यात चांगला पाऊस असेल, असे सांगण्यात आले आहे. मोसमी वाऱ्यांच्या पुढील प्रगतीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे, त्यामुळे राज्यात चांगला पाऊस येण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

Comments
Add Comment

Deputy Chief Minister Eknath Shinde : एकनाथ शिंदे शिवसेनेत ‘भाकरी’ फिरवणार?

अकार्यक्षम नेत्यांना दाखवणार घरचा रस्ता; मंत्र्यांपासून शाखाप्रमुखांचे ‘रिपोर्ट कार्ड’ तयार होणार मुंबई :

Ancient manuscripts : प्राचीन हस्तलिखिते मिळणार आता एका क्लिकवर

'ज्ञानभारतम्' मोहिमेला प्रारंभ; हस्तलिखितांच्या नोंदीसाठी पुणे-नागपूर मुख्य केंद्र मुंबई : भारताच्या प्राचीन

मित्रानं वाढदिवसाला न बोलावल्यानं २४ वर्षीय तरुणानं जीवन संपवलं अन्...

बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील कुंबफेळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका २४ वर्षीय तरुणानं

Chief Minister Devendra Fadnavis : व्हिएतनामची महाराष्ट्रात ८.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; उद्योग विभाग आणि ‘एमएमआरडीए’ यांच्यासोबत सामंजस्य करार मुंबई :

तब्बल १३ महिन्यांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर साताऱ्याच्या नीलमचा अमेरिकेत अखेरचा श्वास!

सातारा : नियतीचा क्रूर खेळ आणि साताऱ्याच्या लेकीने दिलेला लढा, अखेर दुर्दैवाने संपला आहे. कराड तालुक्यातील

New structure of Shaktipeeth Highway : शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या संरचनेत सिंधुदुर्गमधील १० गावांचा समावेश

मुंबई : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला काही भागांतून होणारा शेतकऱ्यांचा तीव्र विरोध लक्षात घेता, राज्य