मडगाव : कोकण रेल्वेवरील वंदे भारतला आज म्हणजेच ३ जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार होते. मात्र आजच्याच दिवशी ओडिशा रेल्वे भीषण अपघाताच्या दुर्घटनेमुळे हे लॉंचिंग रद्द करण्यात आले आहे. या कार्यक्रमात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव मडगाव स्थानकावर येणार होते. मात्र त्यांनी सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. ओडिशात शनिवारी सकाळी रेल्वे मंत्री रेल्वे अपघाताच्या ठिकाणी पोहोचले. तसेच पंतप्रधान मोदीदेखील बालासोरमध्ये दाखल झाले आहेत.
अपघाताच्या पार्श्वभूमीवर ४८ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर ३९ गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत.
जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत, वेतन व शैक्षणिक पात्रता मुंबई : तरुणांसाठी भरघोस पगारासह सरकारी…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला मुंबई : 'विधीमंडळ लोकशाहीचा प्रमुख स्तंभ आहे. या सभागृहाचा…
लखनऊ : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) हाथरसमध्ये धार्मिक सत्संगादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली आहे. भोले…
उत्सुकता वाढवणारा टीझर रिलीज; 'या' तारखेला प्रदर्शित होणार चित्रपट मुंबई : सध्याच्या काळात इंटरनेटचा (Internet)…
आमदार नितेश राणे यांचा राहुल गांधींना कडक इशारा शिवसेनेच्या जडणघडणीतला खरा व्हिलन उद्धव ठाकरे :…
मुंबई : घाटकोपर येथे १३ मे रोजी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पेट्रोल पंपावर मोठे होर्डिंग…