मडगाव : कोकण रेल्वेवरील वंदे भारतला आज म्हणजेच ३ जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार होते. मात्र आजच्याच दिवशी ओडिशा रेल्वे भीषण अपघाताच्या दुर्घटनेमुळे हे लॉंचिंग रद्द करण्यात आले आहे. या कार्यक्रमात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव मडगाव स्थानकावर येणार होते. मात्र त्यांनी सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. ओडिशात शनिवारी सकाळी रेल्वे मंत्री रेल्वे अपघाताच्या ठिकाणी पोहोचले. तसेच पंतप्रधान मोदीदेखील बालासोरमध्ये दाखल झाले आहेत.
अपघाताच्या पार्श्वभूमीवर ४८ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर ३९ गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत.
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…