भिवंडी: तालुक्यातील पडघा, बोरीवली परिसरात दुपारच्या सुमारास वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. जोरदार सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेले आहेत. अनेकांच्या घरात पावसाचे पाणी गेल्याने पावसाच्या चार महिन्यांसाठी साठवून ठेवले अन्न-धान्य पाण्याने भिजले आहे.
दरम्यान, वादळी वाऱ्यामुळे एका हॉलवरील छप्पर अंगावर पडून लग्नातील वऱ्हाडी जखमी झाल्याची घटना घडली आहे.
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…