देशातील मोठी सोन्याची खाण बिहारमध्ये

बिहार : भारतातील एक गरीब राज्य आता मालामाल होणार आहे. कारण, या गावात असा खजिना सापडला आहे की, यामुळे राज्यातल्या सगळ्यांचे नशीब पालटणार आहे. या राज्याच्या दोन गावांमध्ये सोन्याचा मोठा साठा सापडल्याची माहिती आहे.



देशातील ४४ टक्के सोन्याचा साठा बिहारच्या जमुई जिल्ह्यात असल्याचे आधीही पुढे आले होते. पण यासोबतच आता शेजारील बांका जिल्ह्यातील कटोरिया गावातही जमिनीत असलेले सोने तपासणीसाठी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण काम करत आहेत.



जमुई जिल्ह्यातील सोनो परिसरामध्ये सोन्याचा मोठा साठा हाती लागण्याची अपेक्षा आता आणखी वाढली आहे. काही महिन्यांआधी केंद्र सरकारच्या खनिज मंत्र्यांनी संसदेत देशातल्या ४४ टक्के सोन्याचा साठा जमुई जिल्ह्यातील सोनोमध्ये सापडल्याची माहिती दिली होती. आता जमुईनंतर बांका इथेही सोने मिळाल्याने आता बिहार मालामाल होणार आहे.

Comments
Add Comment

Delhi: दिल्लीत 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये महिलांच्या नेतृत्वाखालील समृध्दीसाठी आराखड्याची होणार मांडणी

मुंबई: दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’ मध्ये महिलांच्या

PM Modi Israel Visit: मोदींच्या इस्त्रायल दौऱ्यापूर्वी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी केले भारताचे कौतुक; म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावित इस्रायल दौऱ्यापूर्वी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी

Rajasthan factory blaze : राजस्थान हादरलं! अलवारमध्ये बेकायदेशीर फटाका कारखान्याला भीषण आग; ८ कामगारांचा होरपळून मृत्यू

अलवार : राजस्थानच्या अलवार जिल्ह्यातील भिवाडी औद्योगिक क्षेत्रात सोमवारी एका बेकायदेशीर फटाका कारखान्याला

Narendra Modi: डिजिटल क्षेत्रात भारताची जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल; भारताच्या मुक्त व्यापार करारामुळे उद्योगांना मोठा फायदा

नवी दिल्ली: भारताच्या अर्थव्यवस्थेतील पुढील मोठ्या बदलात खासगी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल.

Weather check: देशातील 'या' सात राज्यांना मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

नवी दिल्ली: देशातील बहुतांश भागांमध्ये अचानक वाढलेल्या तापमानामुळे थंडीचा प्रभाव लक्षणीयरीत्या कमी झाला आहे.

Shoaib Akhtar On IND VS PAK Match: 'भारतीय संघ विश्वचषक जिंकण्यासाठी आला होता', पाकिस्तानच्या पराभवानंतर शोएब अख्तर प्रतिक्रिया समोर, पाकिस्तानला काय म्हणाला?

मुंबई: भारतीय संघाने पुन्हा एकदा रविवारीच्या इतिहासाची पुनरावृत्ती केली, पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला. टी-२०