कोण संजय राऊत? फडणवीसांच्या लेखी काडीचीही किंमत नाही

  121

अहमदनगर : अहमदनगर दौ-यावर असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रसार माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत यांच्याबद्दल प्रश्न विचारल्यानंतर कोण संजय राऊत असा प्रतिप्रश्न करत त्यांनी संजय राऊत यांच्याबद्दल बोलणे त्यांनी टाळले.
संजय राऊत आणि नाना पटोले हे बोलघेवडे नेते आहेत, अशी टीका करत फडणवीस यांच्या लेखी राऊतांना काडीचीही किंमत नसल्याचे दिसून आले.


महाविकास आघाडीमध्ये काही झाले तरी त्याचा आरोप भाजपवर होत असतो. भाजप सर्व काही करत असल्याचे बोलले जात असताना पुढील काळात मुलगा झाला तर आमचं नाव घेऊ नका, असा टोला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला.


लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी शिंदे गटाच्या खासदारांची बैठक झाली. त्यात शिंदे गट २२ जागांवर दावा करेल, असे खासदार गजानन किर्तीकर यांनी म्हटले आहे. याबाबत विचारणा केली असता, आमच्याकडे कोणतीही अडचण नाही. आम्ही खूप समन्वय ठेऊन काम करतो. शिवसेना-भाजपा युतीत समन्वयाने काम होईल. आमच्या सर्व गोष्टी निश्चित होतील तेव्हा माध्यमांना याची माहिती देऊ, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Comments
Add Comment

कोल्हापुरी चप्पलांचा वाद उच्च न्यायालयात

मुंबई (प्रतिनिधी) : कोल्हापुरी चप्पलांची 'प्रेरणा' घेत इटालियन लक्झरी फैशन ब्रेड 'प्राडा'ने बनवलेले फूटवेअर २२ जून

हरिनामाच्या गजराने दुमदुमली श्री विठ्ठलाची पंढरी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा, पंढरीत जमली १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी सोलापूर(सूर्यकांत आजबे) : 'अवधे गर्जे

‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम-मुख्यमंत्री

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'निर्मल दिंडी', 'चरणसेवा' आणि 'आरोग्यवारी' उपक्रमाचा

आषाढी वारीत भक्तीचा गजर आणि स्वच्छतेचा संदेश!

पंढरपूरच्या आषाढी वारीत सुमित ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेचा अनोखा संगम पंढरपूर: आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या

महाराष्ट्र हादरला! धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

रिक्षा चालक जाफर खान सुबेदार खान अटक अकोला: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत.

फडणवीस यांनी मानले राज यांचे आभार!

मुंबई: देवेंद्र फडणवीस हे आषाढीच्या निमित्ताने आज पंढरपूरमध्ये आहेत. पंढरपुरात पत्रकारांनी प्रश्न विचारला