प्रकाश आंबेडकर म्हणतात, 'आम्ही पुन्हा एकटे'

अकोला : उद्धव ठाकरेंचं चिन्ह गेलं, पक्षही हातातून गेला, आता नवा मित्रही पलटला अशी स्थीती निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांचं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मनोमिलन कायम राहिलं तर काय? असा प्रश्न आजच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना विचारला. त्यावर 'तर आम्ही पुन्हा एकटे' असं मोठं विधान त्यांनी केलं.


ते पुढे म्हणाले, उद्धव ठाकरेंसोबत आम्ही गेलोच होतो पण उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रेमात बुडालेले आहेत. राष्ट्रवादी किंवा काँग्रेस पक्षाकडून आम्हाला निमंत्रण आलेले नाही. त्यामुळे मग आम्ही पुढचा विचार का करु, अशापद्धतीने उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याबाबत नकाराचे संकेत प्रकाश आंबेडकरांनी दिले.


तसेच, एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे या दोघांमधील भांडण सोडवायला मी जाणार नाही. ज्यांचे-ज्यांचे भांडण आहे त्यांनी-त्यांनी ते आपापसात बसून सोडवावे. मी शक्यतो अशा भांडणात पडत नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले, पुढील अधिवेशन २३ फेब्रुवारीला मुंबईत

नागपूर : नागपुरच्या गुलाबी थंडीत गेल्या एक आठवड्यापासून सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे सूप अखेर वाजले. पुढील

मुंबईकरांना हक्काचं घर आणि विदर्भाला विकासाचं वैभव!

अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही "मुंबई फास्ट, महाराष्ट्र

मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे 'रेहमान डकैत' कोण..?

महानगरपालिका निवडणूक जिंकून महायुतीच ठरेल असली ' धुरंधर ' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उबाठावर घणाघाती

Winter Session : पाच वर्षे एकही योजना बंद करणार नाही!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; चंद्र-सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच राहणार मुंबई : “निवडणुका

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी 'सहासूत्री' कार्यक्रम; मंत्री मंगलप्रभात लोढा यांची विधानसभेत घोषणा

राज्यात १ जानेवारीपासून प्रशिक्षणाची दुसरी बॅच; १ लाख १० हजार तरुणांचे प्रशिक्षण पूर्ण नागपूर : राज्यात सुरू

तिरुवनंतपुरममध्ये एनडीएने इतिहास रचला, केरळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यूडीएफचा विजय

तिरुवनंतपुरम : भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने शनिवारी तिरुवनंतपुरम कॉर्पोरेशनमध्ये इतिहास रचला, जिथे त्यांनी