ज्यांनी धोका दिलाय त्यांना धडा शिकवू! : अमित शहा

Share

कोल्हापूर: ज्यांनी धोका दिलाय त्यांना धडा शिकवू. आपल्याला बहुमत नाही तर संपूर्ण विजय हवाय. ४८ च्या ४८ जागा जिंकायच्या आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात महान भारताची रचना करायची आहे, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. ते भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व्यासपीठावर उपस्थित होते.

उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत युती असताना प्रचारासाठी मोदी यांचे मोठे फोटो लावले. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात निवडणुका लढल्या. निवडणुकीतील विजयानंतर यांच्या तोंडाला पाणी सुटले आणि उद्धव ठाकरे शरद पवारांच्या पायात जाऊन पडले, अशी घणाघाती टिका शहा यांनी केली.

दूध का दूध आणि पानी का पानी

आज दिवसभरात अमित शहा यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. सकाळी पुणे येथील शिवसृष्टीच्या लोकार्पण सोहळ्यात त्यांनी, एकनाथ शिंदे गटाच्या पक्षाला शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत केले. ते म्हणाले की, शुक्रवारी ‘दूध का दूध आणि पानी का पानी झाले’ आहे. सत्यमेव जयतेचे सूत्र साकार झाले आहे. २०१४ ते २०२२ पर्यंत भारतातील निवडून आलेल्या सरकारांचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जाईल तेव्हा तो सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल.

Recent Posts

दहशतवादी हल्ल्याने महाराष्ट्रावर पसरली शोककळा

डोंबिवलीवर शोकसागराचे सावट, पनवेलमध्ये दु:खाचा कल्लोळ तर पुण्यात अश्रूंच्या धारा मुंबई : काश्मीरच्या पहलगाम येथील…

1 minute ago

CT Scan मुळे कर्करोग होऊ शकतो का? अमेरिकेतील एका नवीन अभ्यासात खुलासा

CT Scan Caused Cancer: सीटी स्कॅन हा शब्द प्रत्येकांनी कधी ना कधी ऐकला असेल, वेगवेगळ्या…

7 minutes ago

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंचा अ‍ॅक्शन मोड! अडकलेल्या पर्यटकांना आणण्यासाठी जम्मू-काश्मीरकडे रवाना

मुंबई : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे (Pehalgam Terror Attack) जगभरात एकच खळबळ…

32 minutes ago

NEET Student Suicide : ‘परीक्षा आणि कुटुंब जबाबदार नाहीत’ चिठ्ठी लिहित १८ वर्षीय विद्यार्थ्याने घेतला गळफास!

पटना : बिहारमधील एका नीटची (NEET) परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक…

48 minutes ago

प्रत्येक नागरिकाला सुखरुप घरी परत आणणे हीच प्राथमिकता – अजित पवार

मुंबई : पहलगाम (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मिरमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी…

60 minutes ago

Pahalgam Terror Attack : पुन्हा सर्जिकल स्ट्राईक होणार? पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून राजनाथ सिंहांचा इशारा

नवी दिल्ली: पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात (Pahalgam Terror Attack) देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला…

1 hour ago