पदवी प्रमाणपत्रावरील नावे दुरुस्त करणे शक्य

मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावरील मराठीतील नावे दुरुस्त करण्यासाठीची सुविधा आता उपलब्ध झाली आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर पदवी प्रमाणपत्रावरील तपशील पाहता येईल. त्यात काही चुका असल्यास त्या २३ फेब्रुवारी पूर्वी चुका दुरूस्त करून विद्यार्थ्यांना अचूक प्रमाणपत्र देण्यात येईल.


विद्यापीठाने प्रथम सत्र २०२२मध्ये घेतलेल्या पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा तपशील उपलब्ध करून दिला आहे. यासाठी मुंबई विद्यापीठाच्या www.mu.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. या संकेस्थळावरच हा तपशील तपासता येऊ शकतो. ३० जानेवारी ते ८ फेब्रुवारीदरम्यान सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही सुविधा उपलब्ध असेल.


दरम्यान, सर्व विद्यार्थी आणि महाविद्यालयांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळास भेट देऊन आपला मराठी नावाचा तपशील अचूक आहे का हे पाहावे, असे आवाहन विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी केले आहे.

Comments
Add Comment

काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे देशाचे विभाजन

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल; गडचिरोलीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा मुंबई : “काँग्रेसच्या

Pune: दहावी-बारावी परीक्षेआधी पुणे प्रशासन ॲक्शन मोडवर; नियमांचे पालन न केल्यास होणार कडक कारवाई

पुणे: पुढील काही दिवसांमध्ये राज्यात सर्वत्र परीक्षांचे वारे वाहू लागणार आहेत. बारावीच्या परीक्षा १०

वांद्रे (पश्चिम) येथे ९०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती, येत्या १० फेब्रुवारी २०२६ रोजी दुरुस्तीचे काम घेणार हाती

मुंबई :  एच पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद; काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा पाली हिल

खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ जलदगतीने मिळण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरण्यास मान्यता

मुंबई : गुणवत्ताधारक शासकीय व निमशासकीय सेवेमधील ५ टक्के आरक्षणाचा लाभ खेळाडूंना पारदर्शक, जलद व त्रुटीमुक्त

मुंबईच्या महापौर पदासाठी रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांची उमेदवारी जाहीर; महापालिका राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात

मुंबई विशेष प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महापालिका राजकारणात मोठी

मुंबई महापालिकेचे महापौर आणि उपमहापौरपदाचे उमेदवार जाहीर

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल १६ जानेवारी २०२६ रोजी जाहीर झाला. निकालानंतर महायुतीचाच महापौर