मध्य प्रदेशात सुखोई आणि मिराज तर राजस्थानमध्ये वायूसेनेच्या विमानाला अपघात

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील मोरेनाजवळ सुखोई-३० आणि मिराज २००० अशी दोन विमाने कोसळली. दोन्ही विमानांनी ग्वाल्हेर हवाई तळावरून उड्डाण केले होते. जिथे सराव सुरू होता. तर राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात वायू सेनेच्या विमानाचा अपघात झाला. भरतपूरचे जिल्हाधिकारी अलोक रंजन यांनी दुजोरा दिला आहे. तिन्ही घटनास्थळी शोध आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.


भरतपूरच्या उचैन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुखोई-३० आणि मिराज २००० अशी दोन विमाने कोसळली. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.


https://twitter.com/ANI/status/1619213408439767040

पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पाठवण्यात आले आहेत. परंतु जिवितहानी झाल्याची कोणतीही माहिती अजून मिळालेली नाही.


https://twitter.com/ANI/status/1619214710003630080
Comments
Add Comment

Iran Israel War : अमेरिकेच्या 'त्या' दाव्यांना भारताने फेटाळून लावले

अमेरिका इराणविरुद्ध लष्करी कारवाईसाठी भारतीय बंदरे आणि नौदल तळांचा वापर करत असल्याच्या दाव्यांना भारताने

UN मध्ये भारताची दहशतवादाविरोधात कडक भूमिका

- ISIS-अल-कायदाविरुद्ध जागतिक कारवाईचे आवाहन भारताने संयुक्त राष्ट्रात दहशतवादाविरोधात अत्यंत कडक भूमिका घेतली

Bihar Politics: बिहारच्या राजकारणात पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री होणार?, नीतीश कुमार राज्यसभेवर जाणार?

मुंबई: बिहारच्या राजकारणात आज एक अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी

भारताच्या सागरी सीमेजवळ पोहोचलं युद्ध

पाणबुडी हल्ल्यात १०१ सैनिकांसह इराणी युद्धनौका बुडाली, ७८ जखमी नवी दिल्ली : हिंदी महासागरात श्रीलंकेच्या

India-Finland Bilateral relations : भारत आणि फिनलँडमधील द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होतील - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या दौऱ्यावर असलेल्या फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांचे

पश्चिम आशियातील संघर्षामुळे दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील संघर्षामुळे दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द झाली आहेत. देशाचे नागरी विमान