समुपदेशनाच्या माध्यमातून जोडले ६८४ जणांचे संसार

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील महिलांवरील कौटुंबिक हिंसाचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या भरोसा सेल मार्फत २०२२ या वर्षात समुपदेशन करून ६८४ जणांचे संसार जोडण्यात यश प्राप्त झाले असल्याची माहिती भरोसा सेलच्या सहायक पोलीस निरीक्षक तेजश्री शिंदे यांनी दिली आहे.


महिलांच्या तक्रारींना प्राधान्य देत त्यांना समुपदेशन करून मानसिक आधार देणे. त्यांच्या तक्रारीचे निवारण करणे याकरीता मीरा-भाईंदर आणि वसई-विरार आयुक्तालयाच्या वतीने भरोसा सेलची गेल्या वर्षी स्थापना करण्यात आली आहे. वर्षभरात या सेलकडे १ हजार १२१ तक्रारी अर्ज प्राप्त झाले.


समुपदेशन करण्यासाठी समाजातील काही प्रतिष्ठित व्यक्ति देखील कोणत्याही प्रकारची फी न घेता पोलिसांना मदत करत आहेत. यात ३ वकील, २ डॉक्टर आणि काही समाजसेवी संस्थांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

नगर परिषदेच्या निकालापूर्वीच महापालिकेसाठी मनोमिलन

वसई-विरारमध्ये महायुती एकत्र लढण्याचे संकेत गणेश पाटील विरार : पालघर जिल्ह्यात नुकतेच पार पडलेल्या नगर परिषद

ग्रामीण भागातही ३० हजार दुबार मतदार

जिल्हा परिषदेच्या ५७ गटातील मतदारांचा समावेश पालघर : मतदार याद्यांमधील दुबार नावावरून सर्वत्र राजकीय वातावरण

गटशिक्षण अधिकाऱ्यांसह तीन अधिकारी निलंबित !

जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांचा आदेश पालघर : शाळेत यायला उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना उठाबशा

वसई - विरारमध्ये ८० हजार दुबार मतदार?

मतदारयादीत सुधारणा करण्याची बविआची मागणी वसई : वसई - विरार महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या मतदार याद्यांमध्ये

वसई-विरारमध्ये ४ माजी नगरसेवक भाजपच्या गळाला

विरार : वसई-विरारमधील बहुजन विकास आघाडीला भाजपने आणखी एक धक्का दिला आहे. बविआचे एकापाठोपाठ एक पदाधिकारी व

वसईत आयकर विभागाच्या धाडी, हॉटेल व्यवसायिकाच्या मालमत्तेची छाननी

वसई : राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी मतदान सुरू असताना वसईत आयकर विभागाने एका हॉटेल व्यावसायिकाच्या