जम्मू काश्मीर (वृत्तसंस्था) : चीनच्या कुरापतींचा धोका लक्षात घेता भारताने लडाखमध्ये (Ladakh) आपले सैन्य तैनात केले आहे. पूर्व लडाखच्या नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) डेमचोक आणि देपसांगमध्ये ५० हजार जवान तैनात करण्यात आले असून थंडीच्या कठीण परिस्थितीत शस्त्रे, रसद आणि इतर वस्तूंच्या पूर्ततेची व्यवस्था करण्यात आली आहेत.
एलएसीवर तैनात प्रत्येक सैनिकाच्या पोशाखासाठी १ लाख रुपयांचे बजेट ठेवण्यात आले आहे. गलवानमध्ये मे २०२० मध्ये चीनने हल्ला केला. त्यानंतर हिवाळ्यात संपूर्ण सतर्कता पाळण्यात येते. सैन्याच्या तयारीचे हे त्यानंतरचे तिसरे वर्ष. गलवाननंतर भारत-चीनमध्ये चर्चेच्या १६ फेऱ्या झाल्या. तरीही चीन आपले सैन्य गलवानमधून मागे घेण्यास तयार नाही.
जवानांसाठी थ्री लेअर पोशाख, खास तंबू उभारण्यात आला आहे. पूर्व लडाखमध्ये तैनात भारतीय जवानांसाठी स्पेशल थ्री लेअर पोशाख देण्यात आला आहे. आउटपोस्टवर थंडीपासून संरक्षणासाठी खास थर्मो टेंट लावण्यात आले आहेत. खास डाएट सप्लिमेंटही देण्यात येत आहेत. पँगॉन्ग झीलपासून हॉट स्प्रिंगपर्यंत बीआरओने २० कि.मी. रस्ता बनवला आहे.
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…