Anjali Damania : अत्यंत नीच दर्जाचे राजकारण : अंजली दमानिया

मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांची बाजू उचलून धरत हा सर्व प्रकार अत्यंत नीच पातळीवरील राजकारण असल्याची टीका केली आहे. त्या सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.



Molestation : विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच आव्हाडांचा आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा


यावेळी अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या विनयभंगाचा गुन्हा अयोग्य असल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील राजकारणात एकमेकांवर सध्या अतिश्य लाजिरवाणे आरोप होऊ लागले आहेत. मला राष्ट्रवादी काँग्रेस आणि जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल जराही आस्था नाही. पण मी कालचा व्हिडिओ दहावेळा पाहिला. तिथे जितेंद्र आव्हाड यांच्याकडून विनयभंगासारखी कुठलीही कृती झालेली नाही. त्यामुळे संबंधित महिलेने जितेंद्र आव्हाड यांनी अमूक ठिकाणी हात लावला, माझा विनयभंग केला, हे म्हणणे चूक आहे, असे अंजली दमानिया यांनी म्हटले. महाराष्ट्रात सध्या अत्यंत खालच्या दर्जाचे राजकारण सुरु आहे. हे नीच राजकारण थांबले पाहिजे, अशी पुस्तीही दमानिया यांनी जोडली.

Comments
Add Comment

Nitesh Rane on Nashik Tree Cutting : 'वृक्षतोडीवर आक्षेप, मग बकरी कापताना गप्प का?' पर्यावरणाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांना मंत्री नितेश राणेंचा तिखट सवाल!

मुंबई : नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा २०२७ (Kumbh Mela 2027) च्या भव्य तयारीला सुरुवात झाली असताना, साधूग्राम उभारणीसाठी

हनुमान रोड मेट्रो स्टेशनला डॉ. रमेश प्रभू यांचे नाव देणार

मुंबई : शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विलेपार्ल्याचे माजी आमदार व

गोरेगावमधील मलनिस्सारण वाहिनीच्या खोदकामामुळे नागरिक हैराण

भाजपच्या माजी नगरसेविकेने अधिकाऱ्यांना घेतले फैलावर मुंबई  : गोरेगाव पूर्व येथील आरे भास्कर मार्गावर मल जल

आज-उद्या-परवा समुद्रकिनाऱ्यावर काळजी घ्या!

४ ते ७ डिसेंबर दरम्यान सलग तीन दिवस मोठी भरती मुंबई : मुंबईमधील समुद्रकिनाऱ्यांवर फेरफटका कारण्यासाठी जाणारे

निकाल लागून ४५ दिवसांनंतरही भरती प्रक्रिया मंदावलेलीच!

वैद्यकीय आरोग्य अधिकारी भरती प्रक्रियेत गोंधळ निकालानंतर ‘अतिरिक्त गुण’ नियम बदलाचा निर्णय वैद्यकीय आरोग्य

‘राजगृह’सह चैत्यभूमीवर नागरी सेवा-सुविधा उपलब्ध

सुमारे ८ हजारांहून अधिक अधिकारी - कर्मचारी तैनात मुंबई  : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण