वांद्रे-वरळी सी लिंकवरील भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू

मुंबई : वांद्रे-वरळी सी लिंकवर बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांपैकी ३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.


गाड्या एकमेकांवर आदळल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती सीसीटीव्ही दृष्यांमधून मिळते. या अपघातात जखमी झालेल्या रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला सुद्धा मागून येणाऱ्या तीन गाड्या धडकल्या. गाड्या पाठोपाठ आदळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर वरळी सी लिंकवर एकच गोंधळ उडाला. याबाबत अधिक तपासणी पोलिसांकडून सुरू असून वांद्रे-वरळी सी-लिंक बंद करण्यात आला होता.

Comments
Add Comment

‘केबीसी’मधील वागण्यावर इशित भट्टने मागितली माफी: ट्रोलिंगनंतर व्यक्त केला पश्चाताप

मुंबई : 'कौन बनेगा करोडपती' (KBC) या लोकप्रिय गेम शोमध्ये सहभागी झालेला १० वर्षांचा इशित भट्ट सध्या सोशल मीडियावर

दिवाळी रॉकेटमुळे बोरिवलीत मोठी आग; दुकाने जळून लाखोंचे नुकसान

मुंबई: कफ परेडमधील मच्छिमार नगर येथे सोमवारी पहाटे एका चाळीमध्ये लागलेल्या आगीत १५ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी

'राज ठाकरेंनी थेट मोहल्ल्यांमध्ये जाऊन मतदार याद्या तपासाव्यात'

'लोकसभेनंतर 'मत चोरीचे' आरोप का झाले नाहीत?' - मंत्री नितेश राणे यांचा राज ठाकरेंना बोचरा सवाल मुंबई: भाजपचे मंत्री

महापालिकेच्या मालमत्ता कराची ऑक्टोबर पहिल्या पंधरवड्यापर्यंत एवढी झाली वसूली, अधिकारी लागले कामाला...

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महानगरपालिकेच्या महसुलाचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कराची वसूली १७ ऑक्टोबर

तलाव भरले, तरीही मुंबईत पाण्याची का समस्या, जाणून घ्या कारण!

मुंबई (सचिन धानजी): मुंबईला पाणी पुरवठा करणारे सर्व तलाव आणि धरणे काठोकाठ भरल्यानंतरही पुढील १५ दिवसांमध्येच

आता पावसाळ्यात मध्य रेल्वेच्या रुळावर पाणी साचणार नाही! भुयारी टाकी बसवण्याचा मुंबई पालिकेचा नवा प्रकल्प

मुंबई: पावसाळ्यात दरवर्षी मुंबईत अनेक सखल भागांमध्ये पाणी भरते. तसेच अती पाऊस पडल्यावर मुंबईतील रेल्वेच्या