चंद्रपूर (हिं.स.) : वरोरा तालुक्यातील वायगाव भोयर येथे शेतात वीज पडून चार महिला ठार झाल्याची घटना घडली. सदर घटना शनिवारी दुपारी घडली. यामुळे खळबळ माजली आहे.
वरोरा पंचायत समितीचे माजी सदस्य शालिक झाडे यांच्या शेतात त्यांच्या पत्नी माजी पंचायत समिती सदस्य हिरावती शालिक झाडे (४५), पार्वतीबाई रमेश झाडे (५५), मधुमती सुरेश झाडे (२०),रीना नामदेव गजभे (२२) शेतात काम करीत होत्या.
त्यावेळी अचानक पावसाला सुरुवात झाली. पावसापासून वाचण्यासाठी त्यांनी शेतातील पळसाच्या झाडाचा आधार घेतला. पण त्याच झाडावर वीज पडल्याने यात यात त्या ४ महिलांचा मृत्यू झाला. सदर घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
डोंबिवलीवर शोकसागराचे सावट, पनवेलमध्ये दु:खाचा कल्लोळ तर पुण्यात अश्रूंच्या धारा मुंबई : काश्मीरच्या पहलगाम येथील…
CT Scan Caused Cancer: सीटी स्कॅन हा शब्द प्रत्येकांनी कधी ना कधी ऐकला असेल, वेगवेगळ्या…
मुंबई : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे (Pehalgam Terror Attack) जगभरात एकच खळबळ…
पटना : बिहारमधील एका नीटची (NEET) परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक…
मुंबई : पहलगाम (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मिरमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी…
नवी दिल्ली: पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात (Pahalgam Terror Attack) देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला…