उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीची आमदार नितेश राणे यांनी उडवली खिल्ली

मुंबई : 'सत्ता असताना बाळासाहेब नाही आठवले, सत्ता गेली की लगेच बाळासाहेब आठवले', असे दोन फोटोसह 'सत्य' असे ट्विट भाजप आमदार नितेश राणे यांनी करत उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीची खिल्ली उडवली आहे. बाळासाहेबांना यांची केव्हा आठवण येते हे सुद्धा त्यांनी या फोटोमधूनच निदर्शनास आणले आहे.


https://twitter.com/NiteshNRane/status/1551487467257499649

एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार आणि खासदार गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उद्धव ठाकरेंच्या गटातील 'बडव्यां'वर जोरदार टीका करत आहेत. मात्र या टीकेला आता उद्धव ठाकरे यांनी एका मुलाखतीच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. ही मुलाखत शिवसेना नेते संजय राऊत यांनी घेतली असून या मुलाखतीचा टीझर सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. मात्र हा टीझर पाहून काही नेटकऱ्यांनी उलट या मुलाखतीचीच खिल्ली उडवली आहे.


“तुम्ही म्हणजेच महाराष्ट्र का? घरातल्या भांडणातही तुम्हाला महाराष्ट्राचा अपमान दिसतो का?” असे प्रश्न विचारत काही नेटकरी त्यांना ट्रोल करत आहेत.


https://twitter.com/SambhajiTake/status/1551443536708481025

https://twitter.com/TukaramKoli10/status/1551269032065523713

https://twitter.com/mayurranpise_/status/1551427706641719296

https://twitter.com/knowme_rahul/status/1551465355423502336
Comments
Add Comment

बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात ३१ ऑक्टोबरपर्यंत भव्य ग्रंथ प्रदर्शन

मुंबई : अभिजात मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने व मॅजेस्टिक ग्रंथ दालनाच्या

महापालिका आयुक्तांनी घेतला मुंबईतील दोन प्रमुख रस्ते प्रकल्प कामांचा आढावा, दिले असे निर्देश

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई किनारी रस्ता (उत्तर) अंतर्गत वेसावे ते भाईंदर प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक

मुंबई २०३० पर्यंत रेबीजमुक्त करणार, महापालिकेचा निर्धार

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य संस्थांमधील रेबीज प्रतिबंधक लसीकरण केंद्रे, लसीकरण आणि

थरारक! मेट्रो स्टेशनखालील खड्ड्यात अडकला तरूणाचा पाय, मोठ्या प्रयत्नाने केली सुटका

मुंबई: मुंबईत शुक्रवारी रात्री थरारक सुटकेची घटना घडली. जोगेश्वरी मेट्रो स्टेशनखाली असलेल्या खड्ड्यात तरूणाचा

गिरगावात आगीच्या दुर्घटनेत फूड स्टॉल जळून खाक

मुंबई: दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे एका फूड स्टॉलला मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या दुर्घटनेत हा फूड स्टॉल

भूखंड पालिकेचा की, खासगी विकासकांचा ?

पालिकेच्या नावाचे फलक बसवण्याची मागणी मुंबई (प्रतिनिधी) : उपनगरात बहुतांश ठिकाणी मनपा प्रशासनाचे मोकळे भूखंड,