सिंधुदुर्ग (हिं.स.) : सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जोडणाऱ्या करूळ-गगनबावडा घाटात अतिवृष्टीमुळे दोन ठिकाणी दरड कोसळल्यान ये – जा करणारी दोन्ही बाजूकडील वाहतूक आज सायंकाळी ठप्प झालेली होती.
जवळपास एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही दरड हटवून वाहतूक सुरळीत करण्यात पोलीस आणि प्रशासनाला यश आल आहे. महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण जाधव यांच्यासह पोलीस यंत्रणेने वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.
महामार्ग प्राधिकरण खारेपाटण विभागाचे अधिकारी आणि वैभववाडी पोलीस कर्मचारी देखील घटनास्थळी पोहोचले असून वाहतूक सुरळीत करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…