बच्चे की जान लोगे क्या; नितेश राणे यांचे आदित्य ठाकरेंवर खोचक ट्वीट

मुंबई : महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर, कांजूरमार्ग येथे होणारे मेट्रो कारशेड पुन्हा आरेत उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यादरम्यान शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी काल या प्रकरणी आंदोलन केले होते. दरम्यान आता हे आंदोलन आदित्य ठाकरे यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी राष्ट्रीय बालहक्क आयोगाने मुंबईच्या पोलिस आयुक्तांना नोटीस पाठवत चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यानंतर नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता खोचक शब्दात त्यांच्यावरक टीका केली आहे.


आरे आंदोलनात सहभागी झालेले शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे बाळ असल्याच्या आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे.


https://twitter.com/NiteshNRane/status/1546479176227733512


या राष्ट्रीय बालहक्क आयोगाच्या नोटीसीनंतर भाजपचे नेते नितेश राणे यांनी ट्वीट करत म्हणाले की, "बालहक्क संरक्षणासाठी राष्ट्रीय आयोग अद्याप लहान असलेल्या व्यक्तीला नोटीस कशी पाठवू शकतो! असा अन्याय मान्य नाही, बच्चे की जान लोगे क्या!" राणे यांनी यासोबत आयोगाने पाठवलेल्या नोटीसीचा फोटो देखील पोस्ट केला आहे.

Comments
Add Comment

Rain Update : आठवड्याच्या शेवटी पावसाने धरला जोर, अनेक ठिकाणी कोसळधारा, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री