ट्रकच्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

भंडारा (हिं.स.) : भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर (खरबी) जवळील भारत पेट्रोलपंपजवळ उभ्या असलेल्या ट्रकला रायपूरकडून नागपूरच्या दिशेला जात असलेल्या भरधाव ट्रकने मागून धडक दिली. या भीषण अपघातात चालकासह दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर (खरबी) येथे घडली आहे.


हा ट्रक नागपूर कडे जात असताना मागून येत असलेल्या ट्रक ने मागील बाजूने धड़क दिली, ही धडक इतकी जोरदार होती कि ट्रक मधील लोहा कॅबिनला चिरत बाहेर निघाला, हा अपघातात क्लीनर रोहीत हिरालाल पटेल वय २२ वर्षे, मुरारी दिलीप सिंग वय २८ वर्षे, दोन्ही रा. गोपालगंज बिहार हे गंभीर जखमी होवून त्यांचा जागीच मृत्यु झाला व चालक शत्रोहन प्रभु प्रसाद वय ३० वर्षे रा. गोपालगंज बिहार यांचा नागपूर येथे उपचारा दरम्यान मृत्यु झाला.


या अपघातामुळे काही तास वाहतूक कोलमडली होती. नंतर दोन्ही ट्रकला क्रेनच्या साह्याने बाजूला करण्यात आले व वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Comments
Add Comment

Air Ticket Refund Rules: विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; आतापासून तिकिट रद्द केल्यास परतावा..., जाणून घ्या नवीन नियम

मुंबई: देशातील विमान प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान

12th Exam Paper Leak : बारावी पेपरफुटी प्रकरणाला अंत नाहीच! रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रानंतर गणिताचा पेपरसुद्धा फुटला ?

नागपूर : बारावी पेपरफुटी प्रकणात नवनवीन धक्कादायक खुलासे सुरुच आहेत. १८ फेब्रुवारी रोजी पेपर फुटीचा पोलीस

बल्लारपूर येथे टिंबर म्युझियम व झायलरियम उभारणार; सुधीर मुनगंटीवारांच्या मागणीला वनमंत्र्यांचे ठाम आश्वासन

मुंबई: राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी

Parth Pawar: पार्थ पवारांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी घोषणा

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय

महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेसह एकूण पाच बँकांना आर्थिक दंड; रिझर्व्ह बँकेचा निर्णय

मुंबई: आरबीआयनं महाराष्ट्रातील विटा मर्चंटस को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, विटा या बँकेला दंड केला आहे. या बँकेला ३.१०

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा