मुंबई : राज्यात सुरु असलेला सत्तासंघर्षात रविवारी विधानसभेचे अध्यक्षपद जिंकलेल्या शिंदे-भाजपा सरकारने दणदणीत विजय मिळवला आहे. आज विधासभेत बहुमत प्रस्तावही १६४ मतांनी जिंकला. दरम्यान, यापूर्वीच शिवसेनेचे आमदार संतोष बांगर शिंदे गटात सामील झाले.
कालपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात शक्तिप्रदर्शन करणारे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर आज शिंदे गटात सामील झाले आहेत. संतोष बांगर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती मानले जातात. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रात्री संतोष बांगर यांना फोन आला होता. मुख्यमंत्र्यांकडून मनधरणी झाल्याने बांगर शिंदे गटात सामील झाले, अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.
मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…
महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…