कुलगाममध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर (हिं.स.) : जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. कुलगाममधील नौपोरा-खेरपोरा, त्रुब्जी भागात ही चकमक झाली. मारले गेलेले दहशतवादी लष्कर-ए-तैयबाशी संबंधित असल्याची माहिती पुढे आली आहे.


गुप्तचर यंत्रणेकडून सुरक्षा दलांना मिळालेल्या माहितीनुसार, सीमेपलीकडून जवळपास १५० दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करत आहेत. याशिवाय ५०० ते ७०० इतर दहशतवाद्यांचे प्रशिक्षण तेथे सुरू असून, हे दहशतवादी ११ प्रशिक्षण शिबिरांमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. सीमेपलीकडून होणारी घुसखोरी हाणून पाडण्यासाठी सुरक्षा दल दक्ष आहेत.


सैन्य अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी नियंत्रण रेषेवरून घुसखोरीचा कोणताही प्रयत्न यशस्वी झालेला नाही. अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवादी आधीच अवलंबलेल्या मार्गांव्यतिरिक्त इतर मार्गही शोधत आहेत. नियंत्रण रेषेजवळील मानसेरा, कोटली आणि मुझफ्फराबाद येथे ११ प्रशिक्षण शिबिरांमध्ये ५०० ते ७०० लोक दहशतवादाचे प्रशिक्षण घेत आहेत.

Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने