मुंबई : मुंबईतील बीडीडी चाळीतील निवृत्त पोलिसांच्या कायम स्वरुपी घराबाबत राष्ट्रवादीचे नेते व गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोठी घोषणा केली आहे. याबाबत त्यांनी ट्वीट केले आहे. त्यानुसार संबंधित चाळीतील निवृत्त पोलिसांना येथे ५० लाखांऐवजी २५ लाख रुपयांत घरं देण्यात येणार असल्याचे आव्हाडांनी नमुद केले आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी आणि माझे नेते शरद पवारसाहेब ह्यांच्या सल्ल्यानुसार बीडीडी चाळी तील निवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांना कायम स्वरूपी घर नावावर करून देण्यात आले. आता ती घर ५० लाख ऐवजी २५ लाख रुपयात देण्यात येतील. आता घर रिकामी करा आणि प्रकल्प पुढे जाऊद्यात. #24तास_जनतेसाठी असे आव्हाडांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…