अपात्रतेची नोटीस, गटनेते पद निवडी विरोधात शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात

  40

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिंदे गटातील १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भात नोटीस देण्यात आली आहे. याचबरोबर विधानसभेत शिंदे यांना गटनेते पदावरून हटवून त्यांच्याजागी अजय चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. या दोन विषयांना शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणाऱ्या स्वतंत्र याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर उद्या, सोमवारी तातडीने सुनावणी घेण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यानुसार उद्या सुनावणी होणार आहे.


शिंदे गटाचे म्हणणे आहे की, उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांच्या विनंतीवरून विधानसभेच्या उपसभापतींनी शिंदे यांची या पदावरून हकालपट्टी केली. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी उपसभापतींनी किमान सात दिवसांची नोटीस द्यायला हवी होती. विधानसभेत शिंदे यांच्याव्यतिरिक्त कोणत्याही आमदाराला शिवसेना गटनेते पदी नियुक्ती किंवा प्रतोद नियुक्ती करणे अयोग्य आहे.

शिंदे गटाने या याचिकेची प्रतही मविआ सरकारला देखील पाठविल्याची माहिती आहे. यामुळे न्यायालयाकडून जारी होणाऱ्या नोटीसीचा वेळ वाचू शकेल.
Comments
Add Comment

मुंबईत गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल, मेट्रो सुरू ठेवावी

जनता दरबारातील मागणीचा मंत्री मंगलप्रभात लोढा पाठपुरावा करणार मुंबई  : महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

मुंबईतील रेल्वे प्रकल्पाचा खर्च महापालिकेच्या माथी

एमआरव्हीसीला द्यावा लागणार ९५० कोटी रुपये निधी मुंबई  : महाराष्ट्र शासनाच्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एम. यू.

मंत्रालय प्रवेशासाठी सर्वसामान्यांना आता ‘डीजी’ नोंदणी बंधनकारक

ऑफलाइन पास देणाऱ्या खिडक्या स्वातंत्र्यदिनापासून बंद मुंबई  : कामानिमित्त मंत्रालयात येत असाल तर ‘डीजी ॲप’वर

Devendra Fadnavis on Mumbai Kabutar Khana : "कबुतरखाने अचानक बंद करू नका", कबुतरांना खुराक देण्याची जबाबदारी बीएमसीचीच...फडणवीसांची सूचना

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महानगरपालिकेने शहरातील कबुतरखान्यांवर कठोर कारवाई सुरू केली होती.

Dattatray Bharane : दत्तात्रय भरणे कृषीमंत्री पदावर; "राज्यात विविध भागांमध्ये फिरा, मी पाठीशी"...फडणवीसांच आश्वासन

‘शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेणार, निर्णय घेणार’ : मंत्री दत्तात्रय भरणे मुंबई : विधिमंडळाचे कामकाज सुरु असताना

कोल्हापूरकरांनो तयार राहा! महादेवी हत्तीणींसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, आनंदवार्ता कुठल्याही क्षणी!

मुंबई : कोल्हापूरच्या जनतेसाठी एक दिलासादायक घडामोड समोर येत आहे. मुंबईत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या