मुंबई : हेमांगी कवी ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. हेमांगी ही नेहमी विविध राजकीय मुद्द्यांवर तिचे मत व्यक्त करत असते. नुकतेच राज्यातील राजकारणात घडत असलेल्या घडामोडींवर भाष्य केले आहे. अभिनेत्री हेमांगीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘आता कुणाला खरा वाघ म्हणायचं?’, असे हेमांगीने म्हटले आहे.