मुंबईतील शाळा-कॉलेजचा परिसर होणार फेरीवाला मुक्त

मुंबई : शाळा आणि कॉलजच्या परिसरात अनेक फेरीवाले असतात. शाळा आणि कॉलजच्या आजुबाजूला असलेले हे फेरीवाले जे खाद्य पदार्थ विकतात ते खाण्यायोग्य नसतात आणि उघड्यावर हे पदार्थ असतात असे पदार्थ खाणे योग्य नाही, शिवाय आता पावसाची सुरूवात होतच आहे आणि अनेक आजार आपले डोके वर का़ढतात अश्यावेळी हे रस्तावरील उघडे पदार्थ आपल्या शरीरास घातक असतात.


त्याशिवाय काही फेरीवाले प्रतिबंधीत वस्तू अवैधरित्या विकतात याचा परिणाम विद्यार्थावर होतो. या सगळ्यावर आळा घालण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी यंदाचे शालेय वर्ष सुरू होण्यासाठी काही दिवस उरलेले असताना मुंबईतील शाळा आणि कॉलेज संदर्भात एक चांगला निर्णय घेतला आहे शाळा, कॉलेज परिसरात फेरीवाला बंदी करणे महत्वाचे आहे.


मुंबईतील शाळा आणि कॉलजच्या आजुबाजूला फेरीवाले यांना बसु देऊ नये, जर शाळा आणि कॉलजच्या आजुबाजूला फेरीवाले आढल्यास त्वरीत स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार करावी असे आवाहन पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी व्हि़डीओच्या माध्यामातून शाळा आणि कॉलज प्रशासनाला दिली आहे.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.