मुंबई : शाळा आणि कॉलजच्या परिसरात अनेक फेरीवाले असतात. शाळा आणि कॉलजच्या आजुबाजूला असलेले हे फेरीवाले जे खाद्य पदार्थ विकतात ते खाण्यायोग्य नसतात आणि उघड्यावर हे पदार्थ असतात असे पदार्थ खाणे योग्य नाही, शिवाय आता पावसाची सुरूवात होतच आहे आणि अनेक आजार आपले डोके वर का़ढतात अश्यावेळी हे रस्तावरील उघडे पदार्थ आपल्या शरीरास घातक असतात.
त्याशिवाय काही फेरीवाले प्रतिबंधीत वस्तू अवैधरित्या विकतात याचा परिणाम विद्यार्थावर होतो. या सगळ्यावर आळा घालण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी यंदाचे शालेय वर्ष सुरू होण्यासाठी काही दिवस उरलेले असताना मुंबईतील शाळा आणि कॉलेज संदर्भात एक चांगला निर्णय घेतला आहे शाळा, कॉलेज परिसरात फेरीवाला बंदी करणे महत्वाचे आहे.
मुंबईतील शाळा आणि कॉलजच्या आजुबाजूला फेरीवाले यांना बसु देऊ नये, जर शाळा आणि कॉलजच्या आजुबाजूला फेरीवाले आढल्यास त्वरीत स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार करावी असे आवाहन पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी व्हि़डीओच्या माध्यामातून शाळा आणि कॉलज प्रशासनाला दिली आहे.
मुंबई : मुंबई शहरातील विरार हे एक गजबजलेले उपनगर आहे. मुंबईत असले तरीही अनेकजण या…
लवकरच येणार 'ती' न्यूज... मुंबई : बॉलिवूडमध्ये (Bollywood) आपल्या विविधांगी भूमिकांनी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान…
दुर्घटनेत ५ जवान शहीद लेह : कारगिलच्या लेह जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे.…
परीक्षेत नव्या विषयाची पडणार भर; तारखा जाहीर मुंबई : यूजीसी नेटचा पेपर (UGC NET Exam)…
दोन मुली व एक महिला गंभीर जखमी पुणे : पुण्यातील पोर्शे अपघात (Pune Porsche Accident)…
मुंबई : देशातील आर्थिक डबघाईला आलेल्या बँकांसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बँकांवर आरबीआय (RBI) नेहमीच महत्त्वाची…