प्रहार    

मुंबईतील शाळा-कॉलेजचा परिसर होणार फेरीवाला मुक्त

  99

मुंबई : शाळा आणि कॉलजच्या परिसरात अनेक फेरीवाले असतात. शाळा आणि कॉलजच्या आजुबाजूला असलेले हे फेरीवाले जे खाद्य पदार्थ विकतात ते खाण्यायोग्य नसतात आणि उघड्यावर हे पदार्थ असतात असे पदार्थ खाणे योग्य नाही, शिवाय आता पावसाची सुरूवात होतच आहे आणि अनेक आजार आपले डोके वर का़ढतात अश्यावेळी हे रस्तावरील उघडे पदार्थ आपल्या शरीरास घातक असतात.


त्याशिवाय काही फेरीवाले प्रतिबंधीत वस्तू अवैधरित्या विकतात याचा परिणाम विद्यार्थावर होतो. या सगळ्यावर आळा घालण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी यंदाचे शालेय वर्ष सुरू होण्यासाठी काही दिवस उरलेले असताना मुंबईतील शाळा आणि कॉलेज संदर्भात एक चांगला निर्णय घेतला आहे शाळा, कॉलेज परिसरात फेरीवाला बंदी करणे महत्वाचे आहे.


मुंबईतील शाळा आणि कॉलजच्या आजुबाजूला फेरीवाले यांना बसु देऊ नये, जर शाळा आणि कॉलजच्या आजुबाजूला फेरीवाले आढल्यास त्वरीत स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार करावी असे आवाहन पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी व्हि़डीओच्या माध्यामातून शाळा आणि कॉलज प्रशासनाला दिली आहे.

Comments
Add Comment
बीडीडी चाळ वासियांना मिळालेली घरे; मुंबईकरांच्या घराच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीडीडी चाळ वासियांना मिळालेली घरे; मुंबईकरांच्या घराच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीडीडी चाळ ५५६ पुनर्वसन सदनिका चावी वितरण समारंभ मुंबई : मुंबईकरांच्या हक्काच्या घरांची स्वप्नपूर्ती

महिलांची जोखीम ओळखण्याची क्षमता समाजसुरक्षेसाठी महत्त्वाची — ॲड. राहुल नार्वेकर

महिलांची जोखीम ओळखण्याची क्षमता समाजसुरक्षेसाठी महत्त्वाची — ॲड. राहुल नार्वेकर

सणासुदीच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता समित्यांनी सज्ज राहावे —  नीलम गोऱ्हे मुंबई : विधानपरिषद

लवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणार

लवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणार

मुंबईच्या विकासाला नवे पंख: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण मुंबई : काही

डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौ.फुटांचे घर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डबेवाल्यांना दिलासा

मुंबई : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला डबेवाला समाजासाठी ऐतिहासिक घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विघटनवादी शक्तींना दूर सारून विद्यार्थ्यांनी एकात्मतेसह अखंडतेचा ध्यास धरावा – मंगलप्रभात लोढा

मुंबई : भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या फाळणीच्या दाहकतेचा निषेध करत राज्यातल्या हजारो आयटीआयमध्ये विभाजन

टीटीएफ २०२५ मध्ये महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचा सहभाग महाराष्ट्राचे दालन ठरले ‘सर्वोत्कृष्ट’

मुंबई : वांद्रे येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे  ‘ट्रॅव्हल ट्रेड फेअर २०२५’  (टीटीएफ) या पर्यटनाशी निगडीत