नूपूर शर्मा सहा वर्षांसाठी निलंबित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नूपूर शर्मा यांचं प्राथमिक सदस्यत्व निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नूपूर शर्मा यांनी काही दिवसांपू्र्वी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य टीव्ही वाहिनीवरील चर्चेत केले होते. त्या वक्तव्यामुळे भाजपने नूपूर शर्माचे प्राथमिक सदस्यत्त्व रद्द केले आहे.


तर, नवीन जिंदाल यांचेही प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. नूपूर शर्मा यांच्या वक्तव्यावर विविध संघटनांनी संताप व्यक्त केला होता. रझा अकादमी आणि एमआयएमने नूपूर शर्मावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. शर्मा यांच्या वक्तव्यामुळे मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या, असा आरोप रझा अकादमीने केला होता.


नूपूर शर्मा यांच्या मोहम्मद पैगंबर यांच्यासंदर्भातील वक्तव्यानंत सुरु झालेल्या वादाला शांत करण्यासाठी भाजपकडून एक पत्रक जारी करुन आम्ही सर्व धर्मांचा सन्मान करतो. कोणत्याही धर्मातील महामानवासंदर्भातील अपमानास्पद वक्तव्य स्वीकारली जाणार नाहीत, असं भाजपकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले गेले आहे.

Comments
Add Comment

तिरुपती लाडू वाद पुन्हा पेटला, लाडूवात बाथरूम साफ करायचे केमिकल...... ; मुख्यमंत्री नायडूंचे गंभीर आरोप

तिरुपती : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाच्या शुद्धतेवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेच्या

इराणने पुन्हा एकदा जगाची झोप उडवली, इराणच्या क्षेपणास्त्राची धक्कादायक रेंज, जाणून घ्या

दिल्ली: अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणावाने जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला

Sikkim Earthquake: सिक्कीममध्ये जाणवले चक्क १३ भूकंपाचे धक्के

सिक्कीम: सिक्कीमच्या काही भागात चक्क १३ भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी रात्री उशिरा ते शुक्रवार सकाळपर्यंत हे

Bharat Taxi App: भारतीय टॅक्सी चालक ओला किंवा उबरपेक्षा किती जास्त कमावू शकतात?, जाणून घ्या...

मुंबई: जर तुम्ही ओला किंवा उबरने दररोज प्रवास करत असाल किंवा टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करत असाल, तर ही बातमी

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार

चेन्नईमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळे मृत्युमुखी; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत.