पराभवाच्या भीतीनेच घोडेबाजाराची वक्तव्य; प्रवीण दरेकर यांची शिवसेनेवर टीका

नाशिक (हिं.स) : शिवसेना नेत्यांच्या आमदाराला घोडेबाजारात उभे करण्याच्या वक्तव्याचा निषेध आहे. पराभूत झाल्यानंतर घोडेबाजारामुळे पराभव झाला. त्यामुळे शिवसेना नेत्यांना आता तरी सुबुद्धी यावी, आमदाराला अवमानित करू नये. घोडे बाजार कुठे होतो ते शोधा. घोडे बाजार होत असेल तर सरकार तुमचे आहे हा तपास करा, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले.


नाशिक दौऱ्यावर आले असता दरेकर यांनी शासकिय विश्राम गृहावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी शहराध्यक्ष गिरिश पालवे, आ. राहुल ढिकले, आ.सीमा हिरे, बाळासाहेब सानप, आदी उपस्थित होते. ते म्हणाले की, एक आमदार ३ लाख लोकांचे प्रतिनिधीत्व करत असतो. त्यामुळे एका आमदाराचा अपमान हा ३ लाख लोकांचा अपमान आहे. आम्ही राज्य सरकारचे वसुली सरकार नाव ठेवले आहे कारण सरकारचे अधिकारी वसुली करत आहेत.


त्यामुळेच महागाई वाढत आहेत पंतप्रधान मोदी शेतकरी सन्मान योजना शेतकऱ्यांसाठी विविध योजना आनल्यात. परंतु राज्य शासन बळीराजा प्रती असवेदनशिल आहे. आता तरी शेत कर्यांबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार करुन प्रत्यक्ष कार्य करा असे आवाहन दरेकर यांनी केले.

Comments
Add Comment

Rain Update: पावसामुळे मोनो रेल बंद पडली, मुंबईकरांनो घराबाहेर पडण्याआधी हे वाचून घ्या

मुंबई: मुंबई तसेच उपनगरांमध्ये मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस बरसत आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई

Mumbai Rain Update: मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, रेल्वे वाहतूक विस्कळीत

मुंबई: मुंबई शहरात आणि उपनगरात मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता निर्माण

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

न्हावा शेवा बंदरावर आले पाकिस्तानी कंटेनर! DRI ची सर्वात मोठी कारवाई

न्हावा शेवा बंदरातून १२ कोटी रुपयांचे पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने आणि सुके खजूर जप्त नवी मुंबई:  न्हावा शेवा

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली