पराभवाच्या भीतीनेच घोडेबाजाराची वक्तव्य; प्रवीण दरेकर यांची शिवसेनेवर टीका

नाशिक (हिं.स) : शिवसेना नेत्यांच्या आमदाराला घोडेबाजारात उभे करण्याच्या वक्तव्याचा निषेध आहे. पराभूत झाल्यानंतर घोडेबाजारामुळे पराभव झाला. त्यामुळे शिवसेना नेत्यांना आता तरी सुबुद्धी यावी, आमदाराला अवमानित करू नये. घोडे बाजार कुठे होतो ते शोधा. घोडे बाजार होत असेल तर सरकार तुमचे आहे हा तपास करा, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले.


नाशिक दौऱ्यावर आले असता दरेकर यांनी शासकिय विश्राम गृहावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी शहराध्यक्ष गिरिश पालवे, आ. राहुल ढिकले, आ.सीमा हिरे, बाळासाहेब सानप, आदी उपस्थित होते. ते म्हणाले की, एक आमदार ३ लाख लोकांचे प्रतिनिधीत्व करत असतो. त्यामुळे एका आमदाराचा अपमान हा ३ लाख लोकांचा अपमान आहे. आम्ही राज्य सरकारचे वसुली सरकार नाव ठेवले आहे कारण सरकारचे अधिकारी वसुली करत आहेत.


त्यामुळेच महागाई वाढत आहेत पंतप्रधान मोदी शेतकरी सन्मान योजना शेतकऱ्यांसाठी विविध योजना आनल्यात. परंतु राज्य शासन बळीराजा प्रती असवेदनशिल आहे. आता तरी शेत कर्यांबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार करुन प्रत्यक्ष कार्य करा असे आवाहन दरेकर यांनी केले.

Comments
Add Comment

नैसर्गिक शेतीला चालना द्या : राज्यपाल

मुंबई : रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादक क्षमता बाधित होत असून त्यासोबतच कॅन्सर, मधुमेह, उच्च

वांद्रे किल्ला परिसरात दारू पार्टी, दोषींवर नियमानुसार होणार कारवाई

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात किल्ल्यांना महत्त्व आहे. पण धमालमस्ती करताना

उमेदवारीचा पत्ता नाही, पण सोशल मीडियावर प्रचाराची धावपळ सुरू

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जानेवारीत जाहीर होण्याची शक्यता असून आरक्षण सोडत पूर्ण झाली आहे.

कुर्ला आणि घाटकोपर दरम्यानची वाहतूक कोंडी सुटणार ?

मुंबई : कुर्ला–घाटकोपर दरम्यान सततची वाहतूककोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने एलबीएस रोडवर मोठा उड्डाणपूल

महाराष्ट्रात येतेय देशातील पहिली पॉड टॅक्सी! सरकारकडून ग्रीन सिग्नल

मुंबई : काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतातील पहिली पॉड

मुलुंड पूर्व आणि पश्चिममधील नाने पाडा नाल्यावरील पुलांची पुनर्बांधणी

मुंबई : पूर्व उपनगरातील मुलुंड पश्चिममधील नानेपाडा नाल्यावरील पूल पाडून त्याठिकाणी नव्याने पुनर्विकास केला