पराभवाच्या भीतीनेच घोडेबाजाराची वक्तव्य; प्रवीण दरेकर यांची शिवसेनेवर टीका

नाशिक (हिं.स) : शिवसेना नेत्यांच्या आमदाराला घोडेबाजारात उभे करण्याच्या वक्तव्याचा निषेध आहे. पराभूत झाल्यानंतर घोडेबाजारामुळे पराभव झाला. त्यामुळे शिवसेना नेत्यांना आता तरी सुबुद्धी यावी, आमदाराला अवमानित करू नये. घोडे बाजार कुठे होतो ते शोधा. घोडे बाजार होत असेल तर सरकार तुमचे आहे हा तपास करा, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले.


नाशिक दौऱ्यावर आले असता दरेकर यांनी शासकिय विश्राम गृहावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी शहराध्यक्ष गिरिश पालवे, आ. राहुल ढिकले, आ.सीमा हिरे, बाळासाहेब सानप, आदी उपस्थित होते. ते म्हणाले की, एक आमदार ३ लाख लोकांचे प्रतिनिधीत्व करत असतो. त्यामुळे एका आमदाराचा अपमान हा ३ लाख लोकांचा अपमान आहे. आम्ही राज्य सरकारचे वसुली सरकार नाव ठेवले आहे कारण सरकारचे अधिकारी वसुली करत आहेत.


त्यामुळेच महागाई वाढत आहेत पंतप्रधान मोदी शेतकरी सन्मान योजना शेतकऱ्यांसाठी विविध योजना आनल्यात. परंतु राज्य शासन बळीराजा प्रती असवेदनशिल आहे. आता तरी शेत कर्यांबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार करुन प्रत्यक्ष कार्य करा असे आवाहन दरेकर यांनी केले.

Comments
Add Comment

माजी लोकसभाध्यक्षांना 'ब्रह्मभूषण' पुरस्कार जाहीर

मुंबई : माजी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांना 'ब्रह्मभूषण’ २०२५ पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा

महापरिनिर्वाण दिनी नामांतराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; सत्ताधाऱ्यांची सकारात्मक प्रतिक्रिया

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर स्थानकाच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा

नियोजित कामं सुरळीत पार पडली तर पुढील महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे आपण लोकार्पण करु- मुख्यमंत्री

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम नियोजित

गोरेगाव-सांताक्रूझ दरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

वांद्रे-वर्सोवा सी लिंकवरील जोड मार्गाच्या कामाला गती

आतापर्यंत २२ टक्के काम पू्र्ण मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य

Mahaparinirvan Din: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले - राज्यपाल आचार्य देवव्रत

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था -- मुख्यमंत्री