आदिवासींची बाजारातून कांदे,सुके मासे, लसणाची साठवणूक

विक्रमगड : पावसाळ्यात शेती हंगामात न मिळणाऱ्या वस्तूंची साठवण आदिवासी बांधव करत आहेत. पावसाळ्यासाठी व दैनंदिन लागणाऱ्या रोजच्या आहारातील वस्तूंची साठवण करण्यासाठी येथील आदिवासी बाजारात दाखल झाले आहेत.


कांदा, बटाटा, सुके मासे व लसूण यांची खरेदी करताना दिसत आहेत. कांद्याच्या गोण्याच्या गोण्या मोठ्या प्रमाणात साठवण करत आहेत. आज बाजारात कांदा एक रुपये किलोपासून ते १२ रुपये, तर लसूण ८० रुपयांपासून ते १०० रुपयांपर्यंत मिळत आहे.


मात्र हाच कांदा पावसाळ्यात ६० ते ७० रुपयांपर्यंत जातो. पावसाळा जवळ आल्याने ग्रामीण भागातील शेतकरी, आदिवासींनी अगोटाच्या खरेदीला सुरुवात केली आहे. मान्सूनपूर्व खरेदीसाठी आदिवासी शेतकऱ्यांची बाजारात झुंबड उडाली आहे.

Comments
Add Comment

वसई-विरारमध्ये ऑटोरिक्षा-टॅक्सींसाठी मीटर बंधनकारक

१५ नोव्हेंबरनंतर मीटरशिवाय भाडे घेतल्यास थेट कारवाई. मंत्री प्रताप सरनाईक यांचा मोठा निर्णय; ठाणे, कल्याणसाठी

गारगाई पाणी प्रकल्पामुळे सहा गावे बाधित, तब्बल ४०० हेक्टर जमिनींचे केले जाणार सीमांकन

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळील गारगाई नदी

विरार–डहाणू रेल्वे मार्गावर विद्युत पुरवठा खंडित; लोकल थांबल्याने प्रवाशांची गैरसोय

सफाळे : पश्चिम रेल्वेच्या विरार–डहाणू रेल्वे मार्गावर विद्युत पुरवठा अचानक खंडित झाल्याने रेल्वेसेवा

जव्हार शहरातील १२ अंगणवाडी केंद्रांवर लसीकरण ठप्प

जव्हार शहरातील तब्बल १२ अंगणवाडी केंद्रांवरील गरोदर माता आणि बालकांसाठी सुरू असलेले लसीकरण व आरोग्य तपासणीचे

शंभरापेक्षा अधिक जाहिरात फलकांवर कारवाई

विरार (प्रतिनिधी) : शहरात अनधिकृत जाहिरात फलक लावणाऱ्या जाहिरातदारांवर मागील आठवडाभरात १० गुन्हे दाखल करण्यात

शहरात दिवाळीपूर्वी खाद्यपदार्थ व्यावसायिकांवर करडी नजर

विरार (प्रतिनिधी) : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भेसळयुक्त मिठाई तयार करणाऱ्या व्यावसायिकांवर नजर ठेवण्यासाठी