न्यायालयाने राणा दाम्पत्यांना नोटीस बजावली

मुंबई : मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्यांना सशर्त जामीन मंजूर केला होता. त्यांना माध्यमांसोबत बोलण्यास बंदी घातली होती. तरीही त्यांनी माध्यमांसोबत बोलून अटींचे उल्लंघन केले आहे, असा आरोप मुंबई पोलिसांनी कोर्टात केला होता. असाच युक्तीवाद सरकारी वकिलांनी आज न्यायालयात केला. न्यायालयाने आता राणा दाम्पत्यांना तुमच्या विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट का जारी करू नये? अशी नोटीस बजावली आहे.


राणा दाम्पत्यांनी त्यांच्या वक्तव्याने जामीन अटींचे उल्लंघन केले असून जामीन आदेशानुसार त्यांचा जामीन रद्द करण्यात आला आहे. या जोडप्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात यावे, असे पोलिस आणि सरकारी वकिलांनी म्हटले आहे. त्यानंतर न्यायालयाने राणा दाम्पत्यांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता राणा दाम्पत्यांना अटक होईल का, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

Comments
Add Comment

फडणवीस सरकारची ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या दिशेने वाटचाल

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त विशेष संवाद मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र

डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्वीकारला महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ. अविनाश ढाकणे यांनी

१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरू

गडकरी यांची लोकसभेत माहिती मुंबई : देशातील वाहनचालकांना आणि प्रवाशांना मोठी दिलासा देणारी घोषणा केंद्रीय

महावितरणमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या आधारित डिजीटलायझेशन

तांत्रिक किचकट अडचणी दूर होणार मुंबई : राज्यात सौर ऊर्जेसह नवीनीकृत ऊर्जा स्त्रोतांच्या ‘डिजिटल ट्वीन’

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मेट्रो २ ‘ब’च्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणाची प्रतीक्षा कायम

मुंबई : मेट्रो २ ब मार्गिकेतील मंडाले ते डायमंड गार्डन टप्प्याच्या संचलनासाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे