मुंबई : विलेपार्ले पश्चिम येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) कार्यालयाला भीषण आग लागली आहे. एलआयसीच्या कार्यालयाच्या संपूर्ण मजल्यावर आग पसरल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
आग लागली त्यावेळी इमारतीत जास्त कर्मचारी नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. पण आगीत अनेक महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, सर्व महत्वाची कागदपत्रे आणि डाटा सुरक्षित असल्याचे आयुर्विमा महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.
मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…
महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…