Categories: क्रीडा

आम्ही असेच खेळू

Share

मुंबई (प्रतिनिधी) : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात ८ सामन्यांतील पराभवानंतर शनिवारी मुंबईने पहिला विजय नोंदवला. या विजयाने मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता नाही. मात्र या विजयामुळे या मोसमासाठी आणि आगामी हंगामासाठी संघाचे मनोबल नक्कीच उंचावेल.

या विजयानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, सुरुवातीला या संघासोबतच खेळायला हवे होते आणि आम्ही असे आहोत आणि असेच खेळू. मुंबई संघाने आतापर्यंत नऊ सामन्यांपैकी पहिले आठ सामने गमावले आहेत.

मुंबई संघाला त्यांच्या नवव्या सामन्यात पहिला विजय मिळवता आला. “आम्हाला माहीत होते की येथे फलंदाजी करणे सोपे नाही पण आमच्या संघात ज्या प्रकारचे फलंदाज आहेत ते आमच्या बाजूने सामना फिरवू शकतात, असे रोहित म्हणाला.

Recent Posts

मुंबईकरांनो लक्ष द्या! कुर्ला ते घाटकोपर भागांत शनिवार, रविवारी पाणीकपात

महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…

20 minutes ago

Health: उन्हाळ्यात डोळ्यांचे विकार होण्याचा वाढतो धोका, डोळ्यांची घ्या अशी काळजी

ठाणे (प्रतिनिधी) : उष्म्याने ठाणेकर भलतेच हैराण झाले असून, एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला…

46 minutes ago

महाराष्ट्राला बालमृत्यूचे ग्रहण!

सात वर्षात १ लाखांहून अधिक नवजात बालकांचे मृत्यू मुंबई(साक्षी माने) : महाराष्ट्रात मोठ्या लोकसंख्येने जागोजागी…

1 hour ago

मेट्रो-७ अ दुसऱ्या बोगद्याचे भुयारीकरण मे अखेरीस पूर्ण होणार

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व मेट्रो-७ अ या…

2 hours ago

कोकणातील तरुणाची वेगळी वाट…

माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…

8 hours ago

छोड आये हम वो गलियाँ…

वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…

8 hours ago