मुंबई : मुंबईच्या वर्सोवा येथील समुद्र किनारी एका गोणीत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. साधारण: २५ ते ३० वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह बांधलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. गोणीतील महिलेच्या गळ्याला शरीराचे इतर भाग बांधण्यात आले होते.
वर्सोवा येथील समुद्र किनारी एका गोणीत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली नसल्याने पोलिसांनी अधिकचा तपास सुरु केला होता. आता त्या महिलेची ओळख पटली असून महिलेची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या हेतूने तो समुद्र किनारी आणला असल्याचा अंदाज पोलिसांना आहे.
दरम्यान, पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कुपर रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करून तपासाला सुरूवात केली आहे.
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकणाऱ्या टीम इंडियाचे मुंबईत जोरदार स्वागत झाले. लाखो मुंबईकरांनी टीम इंडियाच्या…
मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकत मोठा इतिहास रचला आहे. या टीम…
मुंबई: दही साखर हातात ठेवणे ही हिंदू धर्मातील महत्त्वाची परंपरा आहे. दही-साखर खाणे शुभ मानले…
विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश मुंबई : गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई…
मुंबई: मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आलेल्या लाखो चाहत्यांमध्ये सहकार्य आणि सहृदयतेचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. वर्ल्डकप…
मुंबई: टीम इंडिया(team india) विक्ट्री परेडसाठी मुंबईत पोहोचले आहेत. भारतीय संघाचे मुंबई एअरपोर्टवर दिमाखात स्वागत…