शीतपेयांच्या बाटल्या, बाण घरामध्ये सज्ज ठेवा

लखनौ : जमावाने तुमच्या घरावर हल्ला केल्यास पोलिस तुम्हाला वाचविणार नाहीत. त्यामुळे घरात शीतपेयांच्या बाटल्या, बाणांचा साठा करून ठेवा, असे खळबळजनक वक्तव्य भाजपचे उन्नाव येथील खासदार साक्षी महाराज यांनी केले आहे. त्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून हे वक्तव्य केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.


त्यांनी म्हटले आहे की, तुमच्या घरावर, बाजूच्या रस्त्यावर किंवा शेजारच्या परिसरात जमावाने अचानक आक्रमण केले तर तशा पाहुण्यांसाठी एक उपाय आहे. त्यांच्यासाठी तुम्ही बाण, बाटल्या सज्ज ठेवा. लोकांनी स्वतःच तयारीत राहावे. तशा परिस्थितीत पोलिस तुम्हाला वाचवायला येणार नाहीत.


Comments
Add Comment

Punjab Crime : पार्किंगमध्ये कार धडकली अन् धाड धाड... २६ वर्षीय तरुण कबड्डीपटूची भरदिवसा निर्घृण हत्या

पंजाब : पंजाबच्या लुधियानामधील जगरांव येथे शुक्रवारी (३१ ऑक्टोबर) एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे तेजपाल सिंग (Tejpal

राजस्थानमध्ये 'अँटी-नॅशनल' कारवायांचा पर्दाफाश! दोन धर्मोपदेशकांसह ५-६ संशयित ताब्यात

एनआयए, एटीएस आणि आयबीची संयुक्त धाड जयपूर: राष्ट्रीय तपास संस्था, दहशतवाद विरोधी पथक आणि गुप्तचर विभागाने

छत्तीसगडला १४,२६० कोटींचे बुस्टर डोस!

पंतप्रधान मोदींकडून पायाभूत सुविधा, आरोग्य आणि ऊर्जेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे भूमिपूजन नवी दिल्ली:

महिला संघाने विश्वचषक जिंकल्यास गावस्कर करणार हे विशेष काम

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दिमाखात दाखल झाला आहे. भारतीय महिला संघ आता

उद्यापासून बदलणार आधार कार्डबाबतचे नियम

नवी दिल्ली : युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया १ नोव्हेंबर २०२५ पासून आधार अपडेटच्या नियमांमध्ये मोठे बदल

'शीशमहल' वाद आता पंजाबमध्ये!

केजरीवाल यांना 'चंदीगढचा आलिशान बंगला'! भाजपचा थेट आरोप; 'आप'ने फेक न्यूज म्हणून फेटाळले नवी दिल्ली/चंदीगढ: