शीतपेयांच्या बाटल्या, बाण घरामध्ये सज्ज ठेवा

लखनौ : जमावाने तुमच्या घरावर हल्ला केल्यास पोलिस तुम्हाला वाचविणार नाहीत. त्यामुळे घरात शीतपेयांच्या बाटल्या, बाणांचा साठा करून ठेवा, असे खळबळजनक वक्तव्य भाजपचे उन्नाव येथील खासदार साक्षी महाराज यांनी केले आहे. त्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून हे वक्तव्य केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.


त्यांनी म्हटले आहे की, तुमच्या घरावर, बाजूच्या रस्त्यावर किंवा शेजारच्या परिसरात जमावाने अचानक आक्रमण केले तर तशा पाहुण्यांसाठी एक उपाय आहे. त्यांच्यासाठी तुम्ही बाण, बाटल्या सज्ज ठेवा. लोकांनी स्वतःच तयारीत राहावे. तशा परिस्थितीत पोलिस तुम्हाला वाचवायला येणार नाहीत.


Comments
Add Comment

आता बोला? एकाच घरात ४,२७१ मतदार!

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात त्रिस्तरीय पंचायत निवडणुकीच्या मतदार यादीत मोठी अनियमितता समोर

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या