सांगली मिरज भागात अवकाळी पाऊस, फळबागांचे नुकसान

सांगली : गेल्या आठ ते दहा दिवसांपासून जिल्ह्यात पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेक ठिकाणी या अवकाळी पावसाचा शेतीला मोठा फटका बसला आहे. त्यातच आज दुपारी सांगली आणि मिरज शहरामध्ये मुसळधार अवकाळी पाऊस पडला. सुमारे अर्धा तास धुवाधार पाऊस पडला. यामुळे द्राक्ष शेती आणि फळबागांचे मोठे नुकसान अवकाळी पावसाने होत आहे.


विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊसही शहराच्या काही भागात झाला. त्यामुळे उकड्याने हैराण झालेल्या सांगलीकरांना अवकाळी पावसामुळे दिलासा मिळाला खरा. मात्र, अचानक झालेल्या या अवकाळी पावसाने सांगलीकरांची मोठी दैना उडाली.


शनिवारच्या आठवड्या बाजारातील विक्रेत्यांची मोठी तारांबळ उडाली. अवकाळी झालेल्या पावसामुळे शहरातल्या अनेक सखल भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे पाहायला मिळाले.

Comments
Add Comment

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध

देशभरात उद्यापासून “स्वस्थ नारी, सशक्त परिवार" अभियानाला सुरूवात

पालघर : केंद्र सरकारतर्फे महिलांच्या आरोग्याची तपासणी, जनजागृती आणि पोषण सेवांचा प्रसार करण्यासाठी “स्वस्थ

नागपुर पोलिसांची ‘ऑपरेशन शक्ती' अंतर्गत मोठी कारवाई, OYO मध्ये चालला होता भलताच प्रकार

ओयो हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तिघांना अटक, एक फरार नागपूर: नागपूर शहर पोलिसांच्या ‘ऑपरेशन शक्ती’

श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा

महोत्सवात स्थानिक लोकपरंपरांचे होणार सादरीकरण मुंबई : श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत होणार मुंबई:  स्थानिक स्वराज्य संस्था

आई म्हणाली अभ्यास कर, मुलीने घेतला गळफास

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अगदी लहान कारणामुळे एका १८ वर्षीय