मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या राज्यातील नगरपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. राज्यात विविध राजकीय पक्षांमधील मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
हिंगणा नगर पंचायत भाजपने जिंकली; भाजपचे ९, राष्ट्रवादीचे ५ उमेदवार विजयी
तिवसा नगरपंचायतीवर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचे वर्चस्व; काँग्रेसचा १२ जागांवर विजय
बुलडाणाः संग्रामपूर व मोताळा नगरपंचायत निवडणुकीत भाजपला धक्का, डॉ. संजय कुटे यांना बच्चू कडू यांनी दिली धोबीपछाड
मोताळा नगरपंचायतीमध्ये ८ पैकी ५ जागेवर काँग्रेस विजयी, सेना २, राष्ट्रवादी १ जागेवर विजयी
मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गड राखला; सावली आणि सिंदेवाही नगर पंचायतीत काँग्रेसची सरशी
अंत्यसंस्काराला अडीच लाख लोकांची उपस्थिती नवी दिल्ली : ख्रिश्चन कॅथोलिक धार्मिक नेते पोप फ्रान्सिस यांचे…
जम्मू आणि काश्मीर: पहलगामध्ये (Pahalgam Terror Attack) झालेली भ्याड दहशतवादी हल्ल्याविरोधात सरकारने कठोर पाऊले उचलण्यास…
मंत्री नितेश राणे यांनी दिला दापोलीवासीयांना विश्वास दापोली : आज आजूबाजूची परिस्थिती बदलत आहे, त्यामुळे…
मुंबई : 'प्लानेट मराठी'चे संस्थापक अक्षय बर्दापूरकर १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिनी 'प्लानेट स्त्री'…
मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा अक्षय्य तृतीया हिंदू धर्मात शुभ काळांपैकी एक मानला जातो.…
उत्तर प्रदेश: पहलगाम दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या…