नवी दिल्ली : इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाला असून भारताचा बॅटमिंटनपटू किदम्बी श्रीकांतसह अन्य ७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
किदम्बी श्रीकांत, अश्विनी पोनप्पा, रितिका ठाकेर, ट्रिसा जॉली, मिथुन मंजुनाथ, सिमरन सिंघी आणि खुशी गुप्ता, या सात जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे आता हे सर्व खेळाडू स्पर्धेतून बाहेर झाल्याची माहिती मिळतेय.
या खेळाडूंसोबत ज्या खेळाडूचा सामना होता त्यांना पुढील फेरीत वॉकओव्हर मिळणार आहे. याशिवाय त्यांना स्पर्धेच्या थेट दुसऱ्या फेरीत प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती बॅडमिंटन वर्ल्डने त्यांच्या एका निवेदनाद्वारे दिली आहे.
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…
मुंबई : उन्हाळ्याचा प्रभाव खुपच वाढत आहे.उन्हाळ्यात बहुतेक लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दही खातात. पण…
हैदराबाद : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) यांना रिअल इस्टेट (Real Estate Groups) गुंतवणूकदारांच्या…
वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या वाढल्या आपत्तीच्या घटना ठाणे (प्रशांत सिनकर) : जगभरात २२ एप्रिल…
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…