‘ओव्हरहेड ऊर्जा पारेषण वाहिन्यांजवळ पतंग उडवणे टाळा’

  119

मुंबई (प्रतिनिधी) : अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडने (एईएमएल) मकर संक्रांतीदरम्यान पतंग उडवणाऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. ओव्हरहेड ऊर्जा पारेषण वाहिन्यांजवळ पतंग उडवू नये, असे आवाहन एईएमएलने केले आहे. हा सावधगिरीचा सल्ला सुरक्षित उत्सवाच्या भावनेने जारी करण्यात आला आहे.



पतंगाची तार किंवा मांजा, विजेची वाहक असते. यामुळे जर हा मांजा वीज वहन वाहिन्यांना स्पर्श झाल्यास किंवा वाहिन्यांच्या आकर्षण क्षेत्रात आला तरी त्याद्वारे भरपूर उच्च व्होल्टेज प्रसारित होऊ शकते. पारेषण वाहिन्यांजवळ असुरक्षित पतंग उडवल्याने कोणतीही अप्रिय घटना लक्षात आली किंवा कळली तर एईएमएलच्या १९१२२ या पॉवर हेल्प लाईनवर त्वरित कळवावे, असे आवाहन एईएमएलने ग्राहक आणि नागरिकांना केले आहे. यामुळे कंपनीकडून पुढील आवश्यक कार्यवाही सुरू करता येईल.


तसेच ग्राहक किंवा कंपनीच्या @Adani_Elec_Mum या सामाजिक माध्यमांच्या हँडललादेखील तसेच संकेतस्थळ किंवा अदानी इलेक्ट्रिसिटी अॅपलादेखील भेट देऊ शकतात.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.