‘ओव्हरहेड ऊर्जा पारेषण वाहिन्यांजवळ पतंग उडवणे टाळा’

मुंबई (प्रतिनिधी) : अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडने (एईएमएल) मकर संक्रांतीदरम्यान पतंग उडवणाऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. ओव्हरहेड ऊर्जा पारेषण वाहिन्यांजवळ पतंग उडवू नये, असे आवाहन एईएमएलने केले आहे. हा सावधगिरीचा सल्ला सुरक्षित उत्सवाच्या भावनेने जारी करण्यात आला आहे.



पतंगाची तार किंवा मांजा, विजेची वाहक असते. यामुळे जर हा मांजा वीज वहन वाहिन्यांना स्पर्श झाल्यास किंवा वाहिन्यांच्या आकर्षण क्षेत्रात आला तरी त्याद्वारे भरपूर उच्च व्होल्टेज प्रसारित होऊ शकते. पारेषण वाहिन्यांजवळ असुरक्षित पतंग उडवल्याने कोणतीही अप्रिय घटना लक्षात आली किंवा कळली तर एईएमएलच्या १९१२२ या पॉवर हेल्प लाईनवर त्वरित कळवावे, असे आवाहन एईएमएलने ग्राहक आणि नागरिकांना केले आहे. यामुळे कंपनीकडून पुढील आवश्यक कार्यवाही सुरू करता येईल.


तसेच ग्राहक किंवा कंपनीच्या @Adani_Elec_Mum या सामाजिक माध्यमांच्या हँडललादेखील तसेच संकेतस्थळ किंवा अदानी इलेक्ट्रिसिटी अॅपलादेखील भेट देऊ शकतात.

Comments
Add Comment

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेची झुंजार खेळी! १५९ धावांची खेळी करून रहाणेचं मोठं स्टेटमेंट; रोहित-विराटचा दाखला देत टीम इंडियात पुनरागमनाचा ठोकला दावा

मुंबई : रणजी ट्रॉफी २०२५-२६ (Ranji Trophy 2025-26) हंगामाच्या दुसऱ्या राऊंडमध्ये मुंबई संघ (Mumbai Team) छत्तीसगड (Chhattisgarh) विरुद्ध आपला

Kabutarkhana : 'गरज पडल्यास शस्त्र'...कबुतरखान्यांवरील बंदीवरून जैन समाज पुन्हा आक्रमक; जैन मुनींचा थेट 'आमरण उपोषणाचा' इशारा

मुंबई : मुंबईतील कबुतरखान्यांवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे जैन समाज (Jain Community) आक्रमक झाला आहे. या

बेस्टच्या ताफ्यातील बस क्रमांक १८६४ ला भावपूर्ण निरोप

मुंबई  :  मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या बेस्ट उपक्रमातील शेवटची मोठ्या आकाराची JNNURM बसगाडी

अभिनेत्री तेजस्विनी लोणारीचा साखरपुडा संपन्न! राजकारण सक्रीय असलेल्या कुटुंबाची होणार थोरली सून

मुंबई: बिग बॉस मराठी ४ मधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली अभिनेत्री तेजस्विनी लोणारी लवकरच बोहल्यावर चढणार आहे.

मध्य रेल्वेद्वारे दिवाळी आणि छठ उत्सवानिमित्त विशेष सेवा

मुंबई (प्रतिनिधी): मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांनी सांगितले की, मध्य रेल्वेद्वारे २८ ऑक्टोबर २०२५

आजपासून मुंबईत 'इंडिया मेरीटाईम सप्ताह', केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई (प्रतिनिधी) : शंभराहून अधिक देशातील एक लाखापेक्षा अधिक प्रतिनिधी, ५०० प्रदर्शक, २०० पेक्षा अधिक तज्ज्ञ