पहिल्याच वर्षी ज्ञानरचनेचे सहा विद्यार्थी गुणवत्ता यादीत

वाडा : सन २०२१ - २२ पाचवी इयत्तेच्या शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये ज्ञानरचना इंग्लिश मीडियम स्कूल, चिंचघरच्या विद्यार्थ्यांनी मोठे यश मिळवले असून पहिल्याच वर्षी या शाळेचे सहा विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत.



शाळेचा आनंद मस्तराम बरूड हा विद्यार्थी राष्ट्रीय ग्रामीण स्कॉलरशिपमध्ये बारावा आला तर ज्योती तुषार मिसाळ, निओ धीरज अधिकारी, सार्थक महेश आरज, किमया किरण पाटील आणि यश दिनेश धिंडा या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. कोविडची परिस्थिती असतानाही ऑनलाईन तसेच ऑफलाईन वर्ग घेवून मुख्याध्यापिका अंजली अनंता पाटील, दिव्या दत्तात्रेय भोईर, वैशाली विलास कोथे, माया दत्तात्रेय भोईर आणि सचिन मुकुंद पवार या शिक्षकांनी मेहनत घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.



शाळेच्या विद्यार्थ्यांनी अनेक अडचणींवर मात करून मिळवलेले यश आमच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे, भविष्यात याचा नक्कीच वटवृक्ष होईल, अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापिका अंजली पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

कबुतरखान्याचा मुद्दा परत तापणार! जैन मुनींनी दिला उपोषणाचा इशारा, आम्ही गिरगावकर संघटनाही आक्रमक

मुंबई: दादर येथील कबुतरखान्याचा वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मागील अनेक दिवसांपासून दादर येथील कबुतरखाना

Exclusive News: मतदार यादीमुळे विरोधकांना कशा प्रकारे झाली मदत; भाजप करणार पर्दाफाश!

'दिल्ली अजून दूर, मी २०२९ पर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहणार' - देवेंद्र फडणवीस मुंबई: महाराष्ट्राचे

बाप रे ! 'लाडकी बहीण' योजनेचा १२,४३१ पुरुषांनीच घेतला गैरफायदा; सरकारी कर्मचाऱ्यांचाही समावेश, कोट्यवधींची लूट!

मुंबई: महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावे, त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारावे आणि कुटुंबातील त्यांचा निर्णय

दिवसा कडक ऊन, रात्री थंडी! ऑक्टोबर हिटमुळे आरोग्याची काळजी कशी घ्याल?

मुंबई: पावसाळ्यानंतर आता पुणेसह संपूर्ण महाराष्ट्रात 'ऑक्टोबर हिट'ने जोर धरला आहे. दिवसा कडक उन्हाळा आणि रात्री

एअर इंडियाचे अमेरिकेला निघालेले विमान टेक-ऑफनंतर मुंबईत परतले; तांत्रिक बिघाडाची सात दिवसांतील दुसरी घटना

मुंबई: एअर इंडियाच्या मुंबईहून अमेरिकेतील नेवार्क शहराकडे जाणाऱ्या विमानाला (फ्लाइट AI191) टेक-ऑफनंतर तांत्रिक

खासदार रवींद्र वायकर यांच्या इमारतीला आग; 'फायर सिस्टीम'मधील त्रुटींमुळे वायकर संतापले!

मुंबई: सध्या दिवाळीच्या धामधुमीत फटाक्यांमुळे होणाऱ्या दुर्घटनांची संख्या वाढताना दिसत आहे. अशातच एक मोठी आणि