ठाणे : राज्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोव्हिड -१९ पॉझिटिव्ह रुग्णांची तसेच ओमायक्रॉन बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या राज्य कार्यकारी समितीचे अध्यक्ष तथा मुख्य सचिवांनी लागू केलेले निर्बंध ठाणे जिल्हात सुद्धा लागू करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर व पोलीस आयुक्त जयजित सिंह यांनी कळविले आहे.
ठाणे जिल्ह्यात १० जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत राज्य शासनाने केलेले निर्बंध लागू राहणार आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यां विरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. कोवीड विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी व नव्या व्हेरियंटला रोखण्यासाठी नागरिकांनी निर्बंधाचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांनी केले आहे.
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…
मुंबईत महिलेसोबत नेमकं काय घडले? मुंबई : राज्यभरात दिवसेंदिवस अपघात, बलात्कार, आत्महत्या, मर्डर अशा अनेक…
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…
मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…
नवी दिल्ली: बुधवारी एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोसह भारतीय विमान कंपन्या श्रीनगर ते दिल्ली…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे सात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. ही…