‘पालिका सांगेल त्याच रुग्णालयात दाखल व्हावे लागणार’

  79

मुंबई  : मुंबईत कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून रुग्णसंख्येने दैनंदिन २० हजारांचा टप्पा पार केला आहे. २० ते ३० टक्के रुग्णसंख्या नियमीत वाढत असून रुग्णांना तत्काळ उपचार देणे गरजेचे आहे. त्यामुळे ठराविक रुग्णालयात दाखल करा, अशी रुग्णांची मागणी आता पालिका ऐकणार नसून पालिका सांगणार त्याच रुग्णालयात रुग्णांना दाखल व्हावे लागणार आहे. बाधित रुग्णावर वेळीच उपचार करणे शक्य व्हावे यासाठी पालिका पाठवेल त्याच रुग्णालयात रुग्णाला दाखल व्हावे लागणार आहे.

सध्याची कोरोना रुग्णसंख्या पाहता गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी कोरोनाची तीव्रता जास्त असल्याचे दिसून येत असून दरम्यान पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेचा कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. त्यामुळे रुग्णांवर आधी उपचार करणे गरजेचे आहे.
पालिकेच्या वॉर्ड वॉर रूमच्या माध्यमातून रुग्णांना संपर्कात ठेवले जाणार असून त्यांच्याद्वारे दाखल केले जाणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर रुग्णांवर वेळीच उपचार व्हावे यासाठी ३५ हजारांहून अधिक खाटा पालिकेने तैनात ठेवल्या आहेत.
Comments
Add Comment

उद्धव ठाकरे आणि आव्हाडांच्या भूमिकेवर भाजपचा सवाल

हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये

लोकलमध्येही महिला सुरक्षित नाहीत ! पोलिसानेच केले महिलेसोबत घाणेरडे कृत्य

मुंबई : मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे . सुरक्षेसाठी नेमलेले

मोठी बातमी : आता ‘पॅन २.०’ येणार! जुन्या 'पॅन कार्ड' चे काय होणार?

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत पॅन २.० सातत्याने चर्चेत आहे. आयकर विभागाने PAN २.०च्या आधुनिकीकरणासाठी मोठं पाऊल

Housing Jihad: धक्कादायक! हिंदूंची घरं मुस्लिमांना देऊन बिल्डरांकडून मुंबईत हाऊसिंग जिहाद

हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेसवाल्यांसोबत डिनर करणाऱ्या उबाठावर संजय निरुपम यांचा घणाघात मुंबई: पश्चिम

गणेशभक्तांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल आणि मेट्रो सुरु ठेवावी: मंत्री मंगलप्रभात लोढा

जनतेच्या मागणीसाठी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत पाठपुरावा करणार मुंबई: महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

मुंबईत ५१ कबुतरखाने बंद... पक्ष्यांना खायला घालण्यास पूर्णपणे बंदी! आतापर्यंत १०० जणांहून अधिक लोकांना ठोठावला दंड

मुंबई: कबुतरांना खायला देण्यावरील बंदी लागू झाल्यापासून, बीएमसीने दादर कबुतरखान्यात १०० हून अधिक लोकांना दंड