जव्हार :पंजाबमधील फिरोजपूर येथे सभा घेण्यासाठी जात असताना आंदोलकांनी रस्ता अडवल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाड्यांचा ताफा बुधवारी एका उड्डाणपुलावर सुमारे २० मिनिटे अडकून पडला होता. यानंतर पंतप्रधान मोदी नियोजित सभा न घेताच दिल्लीला परतले. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील या गंभीर त्रुटीवरुन मोठा राजकीय वाद उफाळला आहे. यावर संतप्त झालेल्या जव्हार भाजपने पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचणाऱ्या पंजाब सरकारचा निषेध केला आहे.
यावेळी भाजपा पालघर जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, राष्ट्रीय जनजाती सदस्य हरिश्चंद्र भोये, बाबाजी कोटोळे, पालघर जिल्हा परिषदेच्या सदस्या सुरेखा थेतले, डॉ. हेमंत सवरा, जव्हार तालुका अध्यक्ष कुणाल उदावंत, पालघर जिल्हा उपाध्यक्ष सचिन सटानेकर,शहरअध्यक्ष नागेश उदावंत, चेतन पारेख, सुधाकर गावित, उमेश नायकर, विलास चव्हाण,तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्थेत गंभीर चूक घडल्याने मोठे वादळ उठले असून यामागे खूप मोठे षडयंत्र होते, असा दावाही करण्यात येत आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…